Share

‘राजकारणात युतीच्या चर्चा होतच असतात’ – बाळा नांदगावकर

Published On: 

मुंबई: राज्यात नळावरची भांडणं सुरू आहेत. हे पाहिल्यानंतर निश्चितपणे महाराष्ट्राच्या जनतेच्या मनामध्ये राज ठाकरेंविषयी अशी भावना निर्माण झाली आहे की जे काही करायचं असेल या राज्यात तर ते राज ठाकरेच करू शकतात, असा विश्वास मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी व्यक्त केला आहे. तसेच गुढीपाडव्याच्या मेळाव्याला देखील मोठ्या संख्येने लोक उपस्थित राहणार आहेत. यावेळी राज ठाकरे अनेक विषयांवर बोलणार असल्याचं देखील नांदगावकर यांनी स्पष्ट केलं आहे.

राजकारणात युती विषयी विचारले असता नांदगावकर म्हणाले की, आत्तापर्यंत मनसेचा एकटा जीव सदाशिवच चालू आहे. ज्यांना सोबत यायचं ते येतील ज्यांना नाही यायचं ते नाही येणार. तसेच युतीच्या चर्चा होतच राहतात, असंही बाळा नांदगावकर यावेळी म्हणाले.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!