Share

कोरोनातून सावरताच दिपीका-रणविरच्या पावलावर पाउल टाकत आलिया-रणबीर निघाले मालदीवला

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : गेल्या काही आठवड्यापासून राज्य आणि देशात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वेगाने वाढत आहे. कोरोनाच्या याविळख्यात बॉलीवूडसह क्रिडा क्षेत्रातील अनेक मान्यवरांना आपल्या जाळ्यात ओढले. यातील अनेक कलाकारांनी बरे होताच कामाला सुरुवातही केली होती. मात्र महाराष्ट्र सरकारने लॉकडाउन जाहीर केल्यामुळे शुंटीग थांबल्याने अनेक सेलीब्रिटी मुंबईच्या बाहेर गेले आहेत.

काही दिवसापुर्वी रणवीर आणि दिपीका हे दोझे बंगळुरुला गेले असल्याची माहिती समोर आली होती. आता कोरोनातुन सावरल्यानंतर रणबीर आणि अलियाने लॉकडाउनची सुट्टी घालवण्यासाठी मालदीवला गेले आहेत. रणबीर-आलीया दोघांचे एअरपोर्टवरील फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या फोटोत दोघेंही विमानतळावर कारमधून उतरताना दिसत आहे. दोघंही मालदीवसाठी रवाना झाले आहेत अशी सूत्रानी माहिती दिली आहे.

https://www.instagram.com/p/CN1UvBInBIC/

दरम्यान महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी १५ दिवसांचे लॉकडाउन जाहीर केल्यानंतर महाराष्ट्रात चित्रपट आणि टीव्ही मालिकांच्या शूटिंगवर बंदी घालण्यात आली. संपूर्ण महाराष्ट्रात करोनाच्या रुग्णांमध्ये झपाट्यानं वाढ होताना दिसत आहे. मागच्या महिन्याभरात बॉलिवूड कलाकार अक्षय कुमार, मनोज वाजपेयी, आमिर ख़ान, रणबीर कपूर, आलिया भट्ट, आर माधवन, तारा सुतारिया, कार्तिक आर्यनसह अनेक बॉलिवूड कलाकारांना करोनाची लागण झाली होती.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!