Share

“अजित पवारांच्या शब्दाला कुठलीही किंमत राहिली नाही…”, फडणवीसांचा टोला

Published On: 

मुंबई: विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी पत्रकार परिषदेत ठाकरे सरकारवर निशाणा साधलाच पण शेतकऱ्यांच्या वीज कनेक्शनवरून उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनाही चांगलेच सुनावले आहे.

“ठाकरे सरकारकडून शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन तोडले जात आहे. मागच्याच्या मागच्या अधिवेशनात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले होते की, शेतकऱ्यांची वीज कापली जाणार नाही. मात्र हे सपशेल फेल ठरले आहे. आज अनेक शेतकऱ्यांची वीज कापली जात आहे. ज्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यामुळे अजित पवार यांच्या शब्दाला कुठलीही किंमत राहिली नाही.”, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे.

दरम्यान उद्यापासून विधिमंडळाचे अधिवेशन होणार आहे.यात शेतकरी, वीज तोडणी, तसेच कर्ज माफी अशा अनेक मुद्द्यांवर भाजप ठाकरे सरकारला घेरणार आहे. तसेच मंत्री नवाब मलिक यांचा राजीनामा घेतला नाही तर उद्याचे अधिवेशन होऊ देणार नाही, असा इशाराही भाजपने दिला आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!