पुणे : शिवसेना पक्षामुळे भाजप ग्रामीण भागात पोचला. कोणत्याही सरकारला त्यांच्या काळात असं काही करण्याची गरज नसते अशी प्रखर टीका पिंपरी चिंचवड मधील गणपती मंडळांना भेटी देताना माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रगट केली आहे.
तसेच अजित पवार म्हणाले की ,भाजपचं बारामतीत स्वागत आहे. बघू बारामतीची जनता कुणाला कौल देते. मी कोणतीही गोष्ट निवडणुका डोळ्यासमोर ठेवुन करत नाही. हा माझी स्वभाव नाही. कोणताही देशद्रोही व्यक्तीच्या संदर्भात अश्या गोष्टी आपल्या महाराष्ट्रात कदापी घडता कामा नये.
महत्वाच्या बातम्या :
- Nitesh Rane | “धर्मपरिवर्तनाला जे लोक समर्थन करतील त्यांना…”; राणेंचा इशारा
- Dhananjay Munde | “भाजपचं मिशन राष्ट्रवादीच्या बाल्लेकिल्ल्यात फेल होणार”; धनंजय मुंडेंची भविष्यवाणी
- Nitesh Rane | याकुब मेननच्या कबरीच्या सुशोभिकरण झालं, याला उद्धव ठाकरे जबाबदार – नितेश राणे
- Udayanraje Bhosale | “राजेशाही असती तर…”; याकूब मेमन प्रकरणावर उदयनराजे यांनी केलं वक्तव्य
- Radhakrishna Vikhe Patil | “राहुल गांधींनी भारत जोडो यात्रा सोडून काँग्रेस छोडो…”, राधाकृष्ण विखे पाटलांचा हल्लाबोल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

