मुंबई: मुंबईला वीजपुरवठा करणार्या मुलुंड ट्रामबे या दोनशे वीस किलो वॅट (220 KW) वीज वाहिनीत तांत्रिक बिघाड झाला होता. या तांत्रिक बिघाडमुळे रविवारी सकाळी दहा वाजेच्या सुमारास मुंबईमध्ये जवळपास एक तास वीज पुरवठा खंडित झालेला होता. वीज पुरवठा बंद झाल्याने मोठा फटका लोकल व लांब पल्ल्याच्या गाड्यांना बसला.
तसेच शहरातील इतर अत्यावश्यक सेवा ठप्प झाल्या होत्या. याबाबत राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत (Nitin Raut) यांना विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देत या सर्व प्रकरणावर उच्चस्तरीय चौकशी समिती नेमण्यात आली असून याचा अहवाल सादर झाल्यानंतर संबंधितांवर कारवाई करण्यात येईल असा इशारा यावेळी त्यांनी बोलताना दिला.
महत्वाच्या बातम्या:
“चिखल फेकणाऱ्यांचे हात किती बरबटलेले…”, संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
पंतप्रधान कार्यालयाला पुरावे सोपवल्यानंतर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया
छत्रपतींना प्राण पणाला लावावे लागले ही महाराष्ट्रासाठी शरमेची बाब- चंद्रकांत पाटील
‘…त्यांना मदतीची गरज आहे’; युक्रेनहून परतलेल्या सोनालीची प्रतिक्रिया
संभाजी भिडेंचे वादग्रत वक्तव्य; म्हणाले,‘डॉक्टर XXXच्या लायकीचे असून त्यांच्याकडे कधीही जाऊ नका’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

