Share

लखीमपूर खेरीतील शहीद शेतकऱ्यांना न्याय देणे हिंदुस्थानचे कर्तव्य- काँग्रेस

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशमधील लखीमपूर खेरी येथे केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्राने आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना आपल्या गाडीखाली चिरडल्याचा आरोप आहे. याप्रकरणी अशिष मिश्रावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या या प्रकरणाचा तपास सुरु आहे. काँग्रेसने या प्रकरणाचा तपास निरक्षपाती होण्यासाठी केंद्रीय राज्यमंत्री अजय मिश्रा यांच्या राजीनामाच्या मागणी केली आहे.

याबाबत काँग्रेसने ट्विट केले आहे. लखीमपूर खेरी हिंसाचारात शहीद झालेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना भरपाई देऊन या प्रकरणावर पडदा नाही टाकला जाऊ शकत. त्या शहीद शेतकऱ्यांना न्याय मिळवून देणे हिंदूस्थानचे कर्तव्य आहे. असे ट्विट काँग्रेसने केले आहे.

शेतकऱ्यांना चिरडल्याच्या घटनेनंतर देशभरातून संताप व्यक्त केला जात होता. जोपर्यंत दोषींवर कारवाई केली जात नाही तोपर्यंत मृत शेतकऱ्यांच्या पार्थीवावर अंत्यसंस्कार करणार नाही असा पवित्रा या शेतकऱ्यांनी घेतला होता. शेतकऱ्यांच्या या पावित्र्याला शेतकरी नेते राकेश टिकेत यांनीदेखील पाठिंबा दिला होता.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!