🕒 1 min read
जळगाव : सध्या राज्यात लंपी या आजाराने ३२ जनावरांचा तर जिल्ह्यात १२ गुरांचा मृत्यू झाला आहे. मात्र पाहणी दौऱ्यानंतर लक्षात आले की अधिकारी आकडेवारी देण्यासाठी कार्यालयातच बसून असतात. त्यामुळे सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी थेट शेतकऱ्यांच्या दारात जाऊन पाहणी करावी आणि औषधोपचार व इतर मदत करावी, अशा शब्दांत राज्याचे पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी कानउघडणी केली. नियोजन भवनात पशुसंवर्धन विभागाची आढावा बैठक पार पडली.
या बैठकीला जळगाव, धुळे आणि नाशिक या तिन्ही जिल्ह्यातील अधिकारी उपस्थित होते. त्यात त्यांनी अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याच्या सूचना देखील केल्या.
महत्वाच्या बातम्या :
- Rohit Pawar । “भाजपाच्या नेत्यांनी बारामतीत आलंच पाहिजे, अन्…”; रोहित पवारांचं आव्हान
- Sachin Tendulkar | ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथच्या निधनानंतर सचिन तेंडुलकर म्हणाला…
- Ajit Pawar | “कावळ्याच्या शापाने गाय मरत नसते” ; अजित पवारांची बावनकुळेंवर खोचक टीका
- Raj Thackeray । “कुठलाही राजमुकुट काटेरी असतो आणि तो…”, राज ठाकरेंची ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ यांना आदरांजली!
- Eknath Khadse | याकूब मेनन कबर प्रकरणावर एकनाथ खडसे यांची प्रतिक्रिया!


