Share

‘हिंदू धर्मियांचा अपमान करणाऱ्या एल्गार परिषदेतील नेत्यांवर अजूनही कारवाई का झाली नाही ?’

Published On: 

मुंबई : एल्गार परिषदेत प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी अलिगड मुस्लिम विद्यापीठाचा विद्यार्थी शरजिल उस्मानी विरोधात भाजपनं तक्रार दाखल केली आहे. पुण्यातील स्वारगेट पोलिस ठाण्यात ही तक्रार दाखल करण्यात आली आहे.

‘हिंदुस्तान मे हिंदू समाज बुरी तरिकेसे सड चुका है’, शरजिल उस्मानी याचं हे विधान भारतीय दंडसंहितेच्या कलम क्रमांक 153A आणि 295A अनुसार गुन्हा ठरते. या पुढे शरजिल उस्मानी याने भारतीय न्यायव्यवस्था, कायदेमंडळ आणि प्रशासकीय व्यवस्था यांचा अपमान करत मी भारतीय संघराज्य मानत नाही असे विधान केले आहे.

दरम्यान, या मुद्द्यावरून आमदार राम कदम यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.तीन दिवस उलटून गेल्यावर देखील हिंदूंचा अपमान करणाऱ्या एल्गार परिषदेतील नेत्यांवर कोणतीही कारवाई झालेली नाही.महाराष्ट्र सरकार नेमका कुणाला वाचविण्याचा प्रयत्न करत आहे.यापुढे हिंदू धर्माचा अपमान सहन केला जाणार नाही. येत्या ४८ तासात जर कोणतीही कारवाई झाली नाही तर आम्हाला रस्त्यावर उतरावे लागेल असा थेट इशारा आमदार कदम यांनी दिला आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!