Share

रझा अकादमवीवर तुमच्या काळात बंदी का नाही? राऊतांचा फडणवीसांना सवाल

Published On: 

मुंबई: शिवसेना खासदार संजय राऊत (sanjay raut)यांनी माध्यमांशी संवाद साधला.यावेळी त्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना सवाल करत टोला लगावला आहे. अमरावती घटनेवरून देवेंद्र फडणवीस यांनी रझा (Raza akadami)अकादमीवर बंदी घालण्याची मागणी केली आहे. तर देवेंद्र फडणवीसांनी (devendra fadanvis)त्यांच्या काळात बंदी का घातली नाही, असं संजय राऊत म्हणाले आहेत. झा अकादमीवर बंदी घालण्याबाबत गृहमंत्री,कॅबिनेट आणि मुख्यमंत्री आहेत ते निर्णय घेतील. असे त्यांनी म्हटले आहे.

तसेच महाराष्ट्रात अमरावतीसारख्या (Amravati)घटना घडू नये म्हणून त्यांनी आगीत तेल न टाकता अशा घटना थांबाव्यात म्हणून काम करायला हवं. महाराष्ट्र हा दंगलीसाठी ओळखला जाऊ नये. हे कायद्याचं राज्य आहे. विदर्भात पुढे 26 नक्षलवाद्यांचा खात्मा केला आहे. कायदा सर्वांना समान आहे. अमरावतीत काय घडलं ते कुणी केलं ते देशाला माहिती आहे. गृहमंत्र्यांना आणि अमरावतीच्या जनतेला माहिती आहे. वातावरण शांत झालं असताना उगाचच कुणी काड्या करण्याचं काम करु नये, असं म्हणत संजय राऊत यांनी फडणवीस यांना टोला लगावला आहे.

राज्य सरकारनं अमरावतीमधील परिस्थिती आटोक्यात आणली. आज अमरावती शांतता नांदत आहे. भाजप कशासाठी आंदोलन करतंय त्यांना पुन्हा अमरावती पेटवायची आहे का? कशा करता आंदोलन करताय, जे काही होईल ते कायद्यानं होईल. महागाईवर भाजप आंदोलन करतंय का? चीन लडाखमध्ये घुसलंय म्हणून आंदोलन करतय का? इंटेलिजन्स गाझीपूर बॉर्डरवर फेल होतं. अरुणाचल प्रदेशात इंटेलिजलन्स फेल होतं. माणसं आहेत चुका होतात. अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

रझा अकादमवीवर तुमच्या काळात बंदी का नाही? राऊतांचा फडणवीसांना सवाल

Published On: 

मुंबई: शिवसेना खासदार संजय राऊत (sanjay raut)यांनी माध्यमांशी संवाद साधला.यावेळी त्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना सवाल करत टोला लगावला आहे. अमरावती घटनेवरून देवेंद्र फडणवीस यांनी रझा (Raza akadami)अकादमीवर बंदी घालण्याची मागणी केली आहे. तर देवेंद्र फडणवीसांनी (devendra fadanvis)त्यांच्या काळात बंदी का घातली नाही, असं संजय राऊत म्हणाले आहेत. झा अकादमीवर बंदी घालण्याबाबत गृहमंत्री,कॅबिनेट आणि मुख्यमंत्री आहेत ते निर्णय घेतील. असे त्यांनी म्हटले आहे.

तसेच महाराष्ट्रात अमरावतीसारख्या (Amravati)घटना घडू नये म्हणून त्यांनी आगीत तेल न टाकता अशा घटना थांबाव्यात म्हणून काम करायला हवं. महाराष्ट्र हा दंगलीसाठी ओळखला जाऊ नये. हे कायद्याचं राज्य आहे. विदर्भात पुढे 26 नक्षलवाद्यांचा खात्मा केला आहे. कायदा सर्वांना समान आहे. अमरावतीत काय घडलं ते कुणी केलं ते देशाला माहिती आहे. गृहमंत्र्यांना आणि अमरावतीच्या जनतेला माहिती आहे. वातावरण शांत झालं असताना उगाचच कुणी काड्या करण्याचं काम करु नये, असं म्हणत संजय राऊत यांनी फडणवीस यांना टोला लगावला आहे.

राज्य सरकारनं अमरावतीमधील परिस्थिती आटोक्यात आणली. आज अमरावती शांतता नांदत आहे. भाजप कशासाठी आंदोलन करतंय त्यांना पुन्हा अमरावती पेटवायची आहे का? कशा करता आंदोलन करताय, जे काही होईल ते कायद्यानं होईल. महागाईवर भाजप आंदोलन करतंय का? चीन लडाखमध्ये घुसलंय म्हणून आंदोलन करतय का? इंटेलिजन्स गाझीपूर बॉर्डरवर फेल होतं. अरुणाचल प्रदेशात इंटेलिजलन्स फेल होतं. माणसं आहेत चुका होतात. अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!