Share

…अशा इमारतींची बांधणी व दुरुस्ती कधीपर्यंत करणार?- प्रविण दरेकर

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला २२ डिसेंबरपासून सुरुवात झाली असून आज(२८ डिसें.)हे अधिवेशन संपणार आहे. दरम्यान, आजच्या शेवटच्या दिवसाचे औचित्य साधून भाजप नेते प्रविण दरेकर(Pravin Darekar) यांनी कोरोनाच्या तिसरे लाटे संदर्भात काही प्रश्न उपस्थित केले आहे.

यासंदर्भात प्रविण दरेकर यांनी एक व्हिडीओ ट्विट केला असून ते म्हणाले आहेत की,’कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर आणि तिसऱ्या लाटेची शक्यता पाहता राज्याच्या आरोग्य व्यवस्थेची दुरावस्था आहे. सुमारे २९९ ठिकाणांच्या रुग्णालयांची बांधकाम अद्याप अपूर्ण असून जवळपास ५०% टक्के रुग्णालयाच्या इमारती जीर्ण अवस्थेत आहेत.’ तसेच अशा इमारतींची बांधणी व दुरुस्ती कधीपर्यंत करणार?, असा सवालही त्यांनी केला आहे.

दरम्यान, पुढे महिला सुरक्षेविषयी बोलत असतांना दरेकर म्हणाले की,’आज राज्यात महिला अधिकारी, महिला खेळाडू ही सुरक्षित नाही. राज्यात रोज कायदा-सुव्यवस्थेचे धिंडवडे निघत आहेत. महिलांवरील वाढत्या अत्याचाराला आळा घालू, अशी वल्गना करणार्‍या सरकारने काय केले?’, असा सवाल त्यांनी केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

…अशा इमारतींची बांधणी व दुरुस्ती कधीपर्यंत करणार?- प्रविण दरेकर

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला २२ डिसेंबरपासून सुरुवात झाली असून आज(२८ डिसें.)हे अधिवेशन संपणार आहे. दरम्यान, आजच्या शेवटच्या दिवसाचे औचित्य साधून भाजप नेते प्रविण दरेकर(Pravin Darekar) यांनी कोरोनाच्या तिसरे लाटे संदर्भात काही प्रश्न उपस्थित केले आहे.

यासंदर्भात प्रविण दरेकर यांनी एक व्हिडीओ ट्विट केला असून ते म्हणाले आहेत की,’कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर आणि तिसऱ्या लाटेची शक्यता पाहता राज्याच्या आरोग्य व्यवस्थेची दुरावस्था आहे. सुमारे २९९ ठिकाणांच्या रुग्णालयांची बांधकाम अद्याप अपूर्ण असून जवळपास ५०% टक्के रुग्णालयाच्या इमारती जीर्ण अवस्थेत आहेत.’ तसेच अशा इमारतींची बांधणी व दुरुस्ती कधीपर्यंत करणार?, असा सवालही त्यांनी केला आहे.

दरम्यान, पुढे महिला सुरक्षेविषयी बोलत असतांना दरेकर म्हणाले की,’आज राज्यात महिला अधिकारी, महिला खेळाडू ही सुरक्षित नाही. राज्यात रोज कायदा-सुव्यवस्थेचे धिंडवडे निघत आहेत. महिलांवरील वाढत्या अत्याचाराला आळा घालू, अशी वल्गना करणार्‍या सरकारने काय केले?’, असा सवाल त्यांनी केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!