औरंगाबाद : “आपला भगवा-आपली शिवसेना” या मोहिमेचा प्रारंभ औरंगाबादमध्ये झाला. या मोहिमेबाबत पत्रकार परिषदेत माहिती देताना शिवसेना जिल्हाप्रमुख, आमदार अंबादास दानवे यांनी शिंदे गटाबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे.
“माझा भगवा- माझी शिवसेना” या योजनेविषयी माहिती त्यांनी पत्रकारांना दिली. दानवे म्हणाले, ” ज्यांना जायचे होते ते गेलेले आहेत, आता कुणी जाण्याची शक्यता नाही. उलट जे गेले ते आमच्याशी संपर्क साधत आहेत. त्यामुळे हा विषय इथेच संपला आहे. “तीन सदस्य प्रभाग रचनेची भीती भाजपाला वाटत होती म्हणूनच प्रभागरचनेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बदल केला आहे,” असा आरोप अंबादास दानवे यांनी यावेळी केला.
महत्वाच्या बातम्या :
- 5G Internet | या महिन्यात सुरु होणार 5G इंटरनेट सेवा?, पहा ‘ही’ कंपनी करणार 5G लाँच
- Deepak Kesarkar । दिल्लीच्या वाऱ्या वाढल्या म्हणजे मंत्रिमंडळाच्या याद्या निश्चित होतात – दीपक केसरकर
- Chhagan Bhujbal | ED प्रकरणात लवकर जामीन मिळत नाही – छगन भुजबळ
- Sunil Raut | संजय राऊत यांना उद्धव ठाकरेंपासून तोडण्याचा प्रयत्न सुरु – सुनील राऊत
- Kirit Somaiya | ४ नेते जेलात ५ वा लाईनीत – किरीट सोमय्या
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

