Share

Ambadas Danve | “जे गेले ते परत येण्यासाठी संपर्क करत आहेत” ; अंबादास दानवेंचे मोठे विधान

Published On: 

औरंगाबाद : “आपला भगवा-आपली शिवसेना” या मोहिमेचा प्रारंभ औरंगाबादमध्ये झाला. या मोहिमेबाबत पत्रकार परिषदेत माहिती देताना शिवसेना जिल्हाप्रमुख, आमदार अंबादास दानवे यांनी शिंदे गटाबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे.

“माझा भगवा- माझी शिवसेना” या योजनेविषयी माहिती त्यांनी पत्रकारांना दिली. दानवे म्हणाले, ” ज्यांना जायचे होते ते गेलेले आहेत, आता कुणी जाण्याची शक्यता नाही. उलट जे गेले ते आमच्याशी संपर्क साधत आहेत. त्यामुळे हा विषय इथेच संपला आहे. “तीन सदस्य प्रभाग रचनेची भीती भाजपाला वाटत होती म्हणूनच प्रभागरचनेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बदल केला आहे,” असा आरोप अंबादास दानवे यांनी यावेळी केला.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!