Share

डब्ल्युटीसी २०२३ स्पर्धेच्या घोषणेनंतर अशी होती विराट कोहलीची प्रतिक्रिया

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : जुन महिन्यात भारत आणि न्युझीलंड संघात जागतीक कसोटी चॅम्पियनशीप स्पर्धेचा अंतिम सामना पार पडला. या सामन्यात भारताचा न्युझीलंडने ८ गडी राखुन पराभव केला. यासह न्युझीलंडने पहिल्यावहिल्या डब्ल्युटीसी स्पर्धेचे जेतेपद पटकावले.

या स्पर्धेच्या घोषणेनंतर भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी बोलताना कोहली म्हणाला, ‘आयसीसीच्या पहिल्या डब्ल्युटीसी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात न्युझीलंडविरुद्ध खेळणे हे खुपच गौरवास्पद आणि अविस्मरणीय होते. फक्त अंतिम सामनाच नव्हे तर संपुर्ण स्पर्धेत खेळाडू ज्या दृढनिश्चयाने खेळताना दिसले.’ असे कोहली म्हणाला.

यावेळी पुढे बोलताना कोहली म्हणाला की, ‘तसेच या स्पर्धेला प्रेक्षकांनी दिलेले प्रेत्साहन खुपच शानदार होते. आणि मला खात्री आहे की प्रेक्षकही डब्ल्युटीसी स्पर्धेच्या दुसऱ्या हंगामासाठी उत्सुक आहे. इंग्लंडविरुद्ध मालिकेपासुन आम्ही पुन्हा एकदा जोमाने त्याच उत्साहात या स्पर्धेची सुरुवात करु, तसेच मी आशा करतो की चाहत्यांना पुन्हा जल्लोष करण्याची संधी देऊ’ असे कोहली म्हणाला.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!