Share

‘मित्रपक्षांत नाराजी नाहीच’, जयंत पाटलांचे स्पष्टीकरण

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या वक्तव्यावरून राज्यात सेना-भाजप युतीच्या शक्यतेचे संकेत दिले आहेत. दरम्यान यावरूनच राजकीय चर्चांना तोंड फुटले आहे. यावर सर्वच पक्षांची मते उमटत आहेत. दरम्यान यावर राष्ट्रवादीचे नेते तथा राज्याचे जलसंधारण मंत्री जयंत पाटील यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.

‘मित्रपक्षांत कोणतीही नाराजी नाही, सर्व काही सुरळीत आहे, त्यामुळे यावर अधिक विचार करण्याची गरज नाही. तसेच कार्यक्रमांत असे होतच असते. हा अगदी गंभीर विषय नाही’. असे मत जयंत पाटील यांनी व्यक्त केले आहे.

दरम्यान आज जयंत पाटील आणि भाजपचे देवेंद्र फडणवीस यांना एकाच कारमध्ये पाहण्यात आले. त्यामुळे यावरही आता वेगळ्याच चर्चांना तोंड फुटले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा सेना-भाजप युती होणार का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!