Share

पदवीधर व शिक्षक निवडणुकांच्या निकालानंतर राज्य सरकार पडणार – प्रवीण दरेकर

Published On: 

🕒 1 min read

जालना : पदवीधर व शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीनंतर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ होऊ शकते, असे संकेत आता विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी दिले आहेत. जालना येथे पत्रकार परिषदेत बोलताना दरेकर यांनी याबाबत अत्यंत महत्त्वाचे विधान केले. निवडणुकांच्या निकालानंतर राज्यातील सरकार पडणार असल्याचे दरेकर यांनी केले.

प्रवीण दरेकर म्हणाले, “राज्यातील जनता आज त्रस्त आहे. उद्या महाराष्ट्रातील पाचही जागा भाजप जिंकल्यानंतर महाराष्ट्रातील जनतेला तुमचं सरकार नकोय हे स्पष्ट होईल.” तुमच्या एक वर्षाच्या सरकाला जनता त्रस्त झाली आहे, असं म्हणत महाराष्ट्रात सरकार बदलण्याच्या हालचाली होतील असं मोठं वक्तव्य प्रवीण दरेकर यांनी केलंय.

रेल्वे सुरु करण्यासाठी केंद्राने मान्यता देण्याचे सूतोवाच केले असुन,याबाबत केंद्राने राज्याला कळवलही आहे.पण रेल्वे सुरु करण्यासाठी राज्याला केंद्राची परवाणगी लागते व केंद्र सरकार ती द्यायला देखील तयार आहे.पण राज्य सरकार तशा प्रकारची भूमिका घेत नसल्याचा टोलाही दरेकर यांनी राज्य सरकारला लगावला.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!