Share

‘अफगाणिस्तानमधील संकटामुळे भारतात CAA कायदा किती महत्त्वाचा आहे हे समोर आलं’

Published On: 

नवी दिल्ली- अफगाणिस्तानमध्ये गेल्या दशकांतील सर्वात मोठी अनिश्चततेची परिस्थिती असून युद्धग्रस्त अफगाणिस्तानमधील आपल्या नागरिकांना सुरक्षित मायदेशी आणण्यासाठी विविध देशांचे प्रयत्न सरु आहेत. 146 भारतीयांना काल अफगाणिस्तानातून कतारमधील दोहा इथं हलवण्यात आले होते त्यांना आज भारतात आणण्यात येत आहे.

अफगाणिस्तान हा देश तालिबान्यांनी ताब्यात घेतल्याने, लोकांना भितीने देश सोडून जावे लागत असल्याची गेल्या दशकभरातील सर्वात वाईट परिस्थिती सध्या अफगाणिस्तानात पहायला मिळते आहे.दरम्यान, या पार्श्वभूमीवर दरम्यान केंद्रीय मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी अफगाणिस्तानमधील संकटावरून देशात CAA कायदा महत्त्वाचा असल्याचं अधोरेखित केलं आहे.

 

याबाबत त्यांनी ट्वीट केलं आहे. “आपल्या शेजारी देशातील आताची परिस्थिती आणि ज्या पद्धतीने शीख-हिंदूसोबत वर्तन केलं गेलं. यावरून कळतं की नागरिकता संशोधन कायदा का महत्त्वाचा आहे.”, असं ट्वीट केंद्रीय मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी केलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!