Pankaja Munde
‘केंद्रीय यंत्रणा योग्य मार्गावर असल्यानेच चुकवलेले पैसे जमा करावे लागले’
मुंबई : शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये भाजप सरकारवर शरसंधान केले. जम्मू काश्मीर मधील परिस्थिती अतिशय बिकट असून सरकार यावर ...
कोण गरळ ओकतंय हे काल पंकजा मुंडे यांनीच सांगितलं आहे – अरविंद सावंत
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल दसरा मेळाव्यात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपवर घणाघाती टीका केली. काल मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवाया,भाजपचे ...
नितेश राणे आणि निलम राणे यांच्याविरोधातील लूकआऊट सर्क्युलर रद्द
पुणे – ‘डीएचएफएल’ कर्ज प्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या पत्नी नीलम राणे आणि आमदार नितेश राणे यांच्या विरोधात पुणे पोलिसांकडून लुकआउट सर्क्युलर जारी ...
‘त्या’ आमदाराला घेऊन या… त्याचे थोबाड फोडल्याशिवाय राहणार नाही : चित्रा वाघ
मुंबई : एका बलात्कारी पिडीत महिलेला आपल्या घरी ठेवून त्याबदल्यात भाजपच्या एका आमदाराकडून वसुली करण्याच्या प्रयत्न चित्रा वाघ यांनी राष्ट्रवादीत असताना केला होता असा ...
‘त्या’ आमदाराला घेऊन या… त्याचे थोबाड फोडल्याशिवाय राहणार नाही : चित्रा वाघ
मुंबई : एका बलात्कारी पिडीत महिलेला आपल्या घरी ठेवून त्याबदल्यात भाजपच्या एका आमदाराकडून वसुली करण्याच्या प्रयत्न चित्रा वाघ यांनी राष्ट्रवादीत असताना केला होता असा ...
‘चाकणकरांना मी शुर्पणखा म्हणाले नाही; रावणाला वाचवणारी शुर्पणखा अध्यक्ष नको एवढंच म्हटलंय’
मुंबई : भाजप नेत्या चित्रा वाघ यांची आज पत्रकार परिषद पार पडली. त्यात त्यांनी विविध मुद्यावर भाष्य केले.आज वाघ यांनी आपल्या ट्वीटर वरून एक ...
… तर ५६ शिवसेनेचे आमदार आता भाजपसोबत असते – गुलाबराव पाटील
पंढरपूर : राज्याचे पाणीपुरवठा मंत्री तसेच शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील आज पंढरपुरात होते त्यांनी विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेतले आणि त्यानंतर पत्रकार परिषद घेतली. त्यावेळेस त्यांनी ...
शेळकेंच्या मताधिक्याचे उदाहरण देणाऱ्या पवारांना दरेकरांनी करून दिली नातवाच्या पराभवाची आठवण
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी लखीमपूर हिंसाचाराची तुलना जालियनवाला बाग हत्याकांडाशी केली. त्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पवारांना मावळ गोळीबाराची ...
केंद्र सरकारच्या शेतकऱ्यांसाठी च्या योजना घराघरात पोहचवणार – समरजितसिंह घाटगे
कागल – शेती व्यवसाय आणि शेतकरी हा देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे.केंद्र शासनाच्या कृषी विभागांतर्गत शेतकऱ्यासाठी उपयुक्त अनेक योजना आहेत,त्या शेतकऱ्यांच्या पर्यंत शाहू ग्रुपच्या माध्यमातून ...
खोटा इतिहास सांगण्यापेक्षा सीमेवरील चीनच्या कारवायांकडे सरंक्षणमंत्र्यांनी लक्ष द्यावे – लोंढे
मुंबई – विनायक दामोदर सावरकर यांनी महात्मा गांधी यांच्या सांगण्यावरून ब्रिटीशांकडे माफीनामा पाठवला हे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचे वक्तव्य धादांत खोटे व दिशाभूल करणारे ...