Nationalist
“गड राखण्यासाठी राष्ट्रवादीला शिवसेनेचा उमेदवार निवडून आणावा लागेल”; प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
मुंबई: राज्यसभेच्या निवडणुकीतून उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी ३ मे हा शेवटचा दिवस होता. काल शुक्रवारी दुपारी तीन वाजेपर्यंत अर्ज मागे घेता येणार होते. मात्र, ...
“माझ्या सवे लढाया वाघास बोलवा रे…”, अमोल मिटकरींचा अमेय खोपकर यांच्यावर अप्रत्यक्ष निशाणा
मुंबई: राज्यात छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथीनुसार आणि तारखेनुसार जयंती साजरी करण्यात येते. यावरूनच राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनी तिथीनुसार शिवजयंती साजरी करण्यामागे राजकारण असल्याचे ...
“स्व. अटलजी, मुंडे साहेब आणि पर्रिकरांची भाजप राहली नाही”, उत्पल पर्रिकरांच्या राजीनाम्यानंतर रुपाली पाटलांची खोचक टीका
मुंबई: गोव्याचे माजी मुख्यमंत्री दिवंगत मनोहर पर्रीकर यांचे पुत्र उत्पल पर्रीकर यांनी काल (२१ जानेवारी) भाजपला सोडचिठ्ठी देत राज्यातील आगामी विधानसभा निवडणूक पणजीतून अपक्ष ...
‘सत्यपाल मलिक यांनी पक्षीय अभिनिवेश वगळून लोकशाहीची बुज राखणारी भूमिका घेतली’
मुंबई: मेघालयचे राज्यपाल सत्यपाल मलिक (Satyapal Malik) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे ते सध्या चांगलेच चर्चेत आहेत. मलिक यांनी थेट ...
“…तरीही रिकामटेकडे मलिक नव्या पत्रकार परिषदा घेऊन बिनबुडाचे आरोप करताय”
मुंबई : आर्यन खान(Aryan Khan) क्रूझ ड्रग पार्टी प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक(Nawab Malik) यांनी एनसीबी अधिकारी समीर वानखेडेंवर(Sameer Wankhede) लाच घेतल्याचा आरोप ...
“…तरीही रिकामटेकडे मलिक नव्या पत्रकार परिषदा घेऊन बिनबुडाचे आरोप करताय”
मुंबई : आर्यन खान(Aryan Khan) क्रूझ ड्रग पार्टी प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक(Nawab Malik) यांनी एनसीबी अधिकारी समीर वानखेडेंवर(Sameer Wankhede) लाच घेतल्याचा आरोप ...
“…तरीही रिकामटेकडे मलिक नव्या पत्रकार परिषदा घेऊन बिनबुडाचे आरोप करताय”
मुंबई : आर्यन खान(Aryan Khan) क्रूझ ड्रग पार्टी प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक(Nawab Malik) यांनी एनसीबी अधिकारी समीर वानखेडेंवर(Sameer Wankhede) लाच घेतल्याचा आरोप ...
राज्यातील अतिवृष्टीबाधितांना २०१९ च्या दराप्रमाणे वाढीव मदत देण्याचा निर्णय
मुंबई : सध्या पुरामुळे कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात जन जीवन विस्कळीत झाले आहे. अनेक कुटुंब उध्वस्त झाले आहे. तसेच आर्थिक नुकसान देखील मोठ्या प्रमाणात ...
महापूरग्रस्त महिलांना मंदीर संस्थानकडून तुळजाभवानी देवीच्या २५ हजार साड्यांची मदत
तुळजापूर : सातारा, सांगली आणि कोल्हापूर तसेच कोकणात चिपळूण आणि महाड मध्ये अतिवृष्टीने पूरस्थिती निर्माण झाली. त्यात मोठी मनुष्यहानी आणि वित्तहानी झाली आहे. पुरामुळे ...
‘पूरग्रस्त महाड व चिपळूणला वाढीव मदत द्या’: नाना पटोले
मुंबई : कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात २२ ते २५ जुलै दरम्यान झालेल्या अतिवृष्टीने तळईसह इतर गावात दरडी कोसळून मोठी जीवीत व वित्तहानी झाली आहे. शेतकरी, ...