Maharashtra Bandh

आरएसएसच्या शाखेत जाऊ शकतात सरकारी कर्मचारी; काँग्रेसची टीका

नवी दिल्ली : हरियाणा सरकारने सन १९६७ आणि १९८० मधील दोन आदेश रद्द केले आहेत. यामुळे आता हरियाणा सरकारमधील कर्मचारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणजेच ...

‘आरएसएसच्या कार्यक्रमांत पुरुषच दिसतात, 50% महिलांचा समावेश करावा लागेल’

नवी दिल्ली : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी एका कार्यक्रमामध्ये बोलताना आरएसएसमध्ये महिलांचा समावेश करण्याबाबत भाष्य केलं आहे.  ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे उद्दिष्ट ...

‘आरएसएसच्या कार्यक्रमांत पुरुषच दिसतात, 50% महिलांचा समावेश करावा लागेल’

नवी दिल्ली : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी एका कार्यक्रमामध्ये बोलताना आरएसएसमध्ये महिलांचा समावेश करण्याबाबत भाष्य केलं आहे.  ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे उद्दिष्ट ...

‘आरएसएसच्या कार्यक्रमांत पुरुषच दिसतात, 50% महिलांचा समावेश करावा लागेल’

नवी दिल्ली : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी एका कार्यक्रमामध्ये बोलताना आरएसएसमध्ये महिलांचा समावेश करण्याबाबत भाष्य केलं आहे.  ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे उद्दिष्ट ...

पुण्यातील आजपासून महाविद्यालयं, विद्यापीठं सुरु; लसीचे 2 डोस बंधनकारक

पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा कॉलेज बंद होते. पुणे जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्या कमी झाल्यानं आजपासून पुण्यातील महाविद्यालयं आणि विद्यापीठं सुरु होणार आहेत. महाविद्यालयं आणि ...

‘अमृता वहिनी म्हणजे संवेदनाहिन मनाचं आणि अर्धवट ज्ञानाचं परफेक्ट कॉम्बिनेशन’

पुणे :महाविकास आघाडीने पुकारलेल्या महाराष्ट्र बंद वरुन विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी आज महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली. ‘कोणी ...

‘अमृता वहिनी म्हणजे संवेदनाहिन मनाचं आणि अर्धवट ज्ञानाचं परफेक्ट कॉम्बिनेशन’

पुणे :महाविकास आघाडीने पुकारलेल्या महाराष्ट्र बंद वरुन विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी आज महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली. ‘कोणी ...

‘हे सरकार, शेतकऱ्यांना दिलासा देण्याऐवजी त्यांच्याच नावाने आपल्या पोळ्या भाजून घेतंय’

मुंबई : उत्तर प्रदेशमध्ये झालेल्या हिंसाचाराच्या घटनेचा निषेध करण्यासाठी महाविकास आघाडी सरकारने पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला संमिश्र प्रतिसाद आहे. मुंबईत काल मध्यरात्रीपासून 8 बसची तोडफोड ...

राज्यातील सरकारचे नाव बदलून आता ‘बंद सरकार’ ठेवलं पाहिजे; फडणवीसांची टीका

मुंबई : उत्तर प्रदेशातील लखीमपूर हिंसाचाराच्या निषेधार्थ राज्यात महाविकास आघाडी सरकारने आज राज्यव्यापी बंदची हाक दिली आहे. अत्यावश्यक सेवा वगळण्यात आल्या असल्या तरी सत्ताधारी ...

जनतेशी दादागिरी, त्याचे परिणाम तुम्हाला भोगायला लागतीलच; मनसेचा ठाकरे सरकारला इशारा

मुंबई : उत्तर प्रदेशमधील लखीमपूर येथे झालेल्या हिंसाचाराविरोधात राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीने आज राज्यव्यापी बंद पुकारला आहे. हा बंद यशस्वी करण्यासाठी महाविकास आघाडीमधील घटक ...

📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!