संजय राऊत

लखीमपूर प्रकरण चिघळण्याची शक्यता; परवानगी नाकारल्यानंतरही राहुल गांधी लखनऊकडे रवाना

लखनऊ : काँग्रेस नेते राहुल गांधी यांना आज उत्तर प्रदेशच्या लखीमपूर खेरीला जाण्याची परवानगी नाकारण्यात आली आहे. राज्य सरकारने परवानगी नाकारल्या नंतरही राहुल गांधी ...

मुंबईत तिसरी लाट येणार नसेल तर गरब्याला परवानगी द्या; अतुल भातखळकर यांची आग्रही मागणी

मुंबई – मुंबईत झालेल्या लसीकरणामुळे कोरोनाची तिसरी लाट येणे शक्य नसल्याचे मुंबई महानगरपालिकेने उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल करून मान्य केले आहे, त्यामुळे कोरोनाच्या तिसऱ्या ...

…नाहीतर उद्यापासून महाराष्ट्रात काँग्रेस ‘जेल भरो’ आंदोलन करणार; पटोलेंचा मोदी सरकारला इशारा

मुंबई : लखीमपूर हिंसाचार प्रकरणी काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली आहे. लखीपूर येथे मंत्र्याच्या गाडीने शेतकऱ्याला चिरडलं. त्या शेतकऱ्याच्या कुटुंबाला भेटायला निघालेल्या काँग्रेसच्या महासचिन प्रियंका ...

योगी सरकार अन् तालिबान्यांमध्ये फक्त दाढीचा फरक; काँग्रेस खासदाराची जहरी टीका

औरंगाबाद : लखीमपूरमधील हिंसाचाराच्या घटनेनंतर देशभरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. काँग्रेससह सर्वच विरोधी पक्षांनी उत्तर प्रदेशातील योगी सरकारवर तसेच केंद्रावर टीकास्त्रांचा प्रहार करण्यास ...

सरकारने कोणाचेही मुडदे पाडायचे, विरोधकांनी आवाज उठवला की, त्यांचे गळे आवळायचे- राऊत

मुंबई : लखीमपूरमधील हिंसाचाराच्या घटनेनंतर देशभरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. काँग्रेससह सर्वच विरोधी पक्षांनी उत्तर प्रदेशातील योगी सरकारवर तसेच केंद्रावर टीकास्त्रांचा प्रहार करण्यास ...

‘स्वातंत्र्याच्या ‘अमृत महोत्सवा’त शेतकऱ्यांच्या रक्ताच्या चिळकांड्या, याला ‘रक्त महोत्सव’ म्हणायचं का?’

मुंबई :लखीमपूरमधील हिंसाचाराच्या घटनेनंतर देशभरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. काँग्रेससह सर्वच विरोधी पक्षांनी उत्तर प्रदेशातील योगी सरकारवर तसेच केंद्रावर टीकास्त्रांचा प्रहार करण्यास सुरुवात ...

मुंबई : स्थायी समितीच्या बैठकीत उपस्थित असलेल्या भारतीय जनता पक्षाच्या सदस्यांना दालनाबाहेर काढले

मुंबई – मुंबई महानगरपालिकेतील स्थायी समितीसह इतर समित्यांच्या सभा प्रत्यक्षपणे सुरु करण्याची मागणी करत भाजपा स्थायी समिती सदस्य विनोद मिश्रा, मकरंद नार्वेकर यांनी न्यायालयात ...

मुंबई : स्थायी समितीच्या बैठकीत उपस्थित असलेल्या भारतीय जनता पक्षाच्या सदस्यांना दालनाबाहेर काढले

मुंबई – मुंबई महानगरपालिकेतील स्थायी समितीसह इतर समित्यांच्या सभा प्रत्यक्षपणे सुरु करण्याची मागणी करत भाजपा स्थायी समिती सदस्य विनोद मिश्रा, मकरंद नार्वेकर यांनी न्यायालयात ...

‘आपले लोकप्रतिनिधी विधीमंडळात काय बोलतात हे मतदार आणि विरोधक दोन्ही पहात असतात’

मुंबई – अर्थसंकल्प हा साध्या, सरळ सोप्या भाषेत मांडता आला पाहिजे. यासाठी अनुभवी विधिमंडळ सदस्यांची समिती गठीत करून अर्थसंकल्प कसा साध्या-सोप्या भाषेत मांडता येईल ...

‘आपले लोकप्रतिनिधी विधीमंडळात काय बोलतात हे मतदार आणि विरोधक दोन्ही पहात असतात’

मुंबई – अर्थसंकल्प हा साध्या, सरळ सोप्या भाषेत मांडता आला पाहिजे. यासाठी अनुभवी विधिमंडळ सदस्यांची समिती गठीत करून अर्थसंकल्प कसा साध्या-सोप्या भाषेत मांडता येईल ...

📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!