शिवसेना

सरकार हेरगिरी करत असल्याचा मनसेचा गंभीर आरोप

मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते बाळा नांदगावकर यांनी सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. सरकारकडून हेरगिरी सुरु असल्याचा गंभीर आरोप मनसेनं केला आहे. मनसेची रेल्वे ...

सरकार पळपुटेपणा करत असल्याचा अजित पवार यांचा आरोप

टीम महाराष्ट्र देशा- विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडेंवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विश्वासदर्शक ठराव मांडून तो आवाजी मतदानाने मंजूर करून घेतल्याने विरोधकांचा तिळपापड झाला आहे. ...

हरिभाऊंना अभय; मुख्यमंत्र्यांनी काढली विरोधकांच्या अविश्वास प्रस्तावातील हवा

टीम महाराष्ट्र देशा- महाराष्ट्राच्या विधीमंडळात आज नाट्यमय घडामोडी घडल्या. विरोध पक्षांनी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याविरोधात अविश्वास ठराव मांडला होता. अविश्वास ठरावावर चर्चा होण्यापूर्वीच ...

…आणि पंकजा मुंडेना आली वडिलांची आठवण

टीम महाराष्ट्र देशा: महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी काल फेसबुकवर भावूक पोस्ट शेयर केली. पंकाजाताई मुंडे यांनी (बाबा…) असे कॅप्शन देत स्व. ...

एकनाथ खडसेंचा मोठा आरोप, मंत्रालयात उंदीर घोटाळा

मुंबई: एकनाथ खडसे यांनी मंत्रालयातील उंदीर घोटाळा उघडीस आणला आहे. भाजपला घरचा आहेर देण्यासाठी खडसे नेहमी अग्रेसर असतात. तसेच धर्मा पाटील यांनी स्वत:कडील नव्हे ...

पुन्हा एकदा एकनाथ खडसेंनी सरकारला खडसावले

मुंबई: माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी भाजपला पुन्हा एकदा घराचा आहेर दिला आहे. भोसरी एमआयडीची जमीन खरेदीवरुन झालेल्या आरोपांचं सत्य काय, ते स्पष्ट करावे, ...

तिहेरी तलाक कायदा राज्यसभेत पास होवू नये म्हणून कॉंग्रेसमधील नेत्यांचा सत्ताधाऱ्यांवर दबाव

पुणे: तिहेरी तलाक कायदा अजून शक्तिशाली व्हायला हवा. तिहेरी तलाक मध्ये तीन वर्षाची शिक्षा असायलाच हवी. लोकसभेत बिल पास झाले असताना राज्यसभेत कायदा पास ...

शरद पवारांनी कृषिमंत्री असतांना स्वामिनाथन अहवाल का स्वीकारला नाही ?- माधव भंडारी

कोल्हापूर: राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे कृषिमंत्री होते तेव्हा त्यांनी ‘स्वामिनाथन’च्या शिफारशी का स्वीकारल्या नाहीत ? असा प्रश्न भाजपचे राज्याचे प्रवक्ते माधव भंडारी ...

संप नसतांना झालेल्या बालकाच्या मृत्यूला जबादार कोण? धनंजय मुंडेंचा सवाल

मुंबई: मेस्मा तात्काळ रद्द करण्याच्या मागणीसाठी विधानपरिषदेत विरोधक आक्रमक झाले. संप नसतांना झालेल्या बालकाच्या मृत्यूला जबादार कोण? असा प्रश्न धनंजय मुंडे यांनी सभागृहात उपस्थित ...

दानशूर अक्षय कुमारवर टीका करणारे राज ठाकरे हे मुद्दे लक्षात घेणार का?

टीम महाराष्ट्र देशा- मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात अभिनेता अक्षय कुमारच्या नागरिकत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत अक्षयवर निशाणा साधला होता. अक्षय कुमारच्या पॅडमॅन ...

📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!