Tag: विनोद पाटील
-
Vinod Patil | “सावंतांच्या वक्तव्याची तात्काळ दखल घेऊन समज द्यावी, अन्यथा…” ; विनोद पाटलांचा इशारा
मुंबई : तानाजी सावंत यांनी उस्मानाबाद येथील हिंदुत्वगर्जना कार्यक्रमात मराठा आरक्षणाबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. यावरुन मराठा आरक्षणकर्ते आणि विरोधक आक्रमक झाले असून सावंतांवर टीकास्त्र सोडत आहेत. अशातच मराठा आरक्षणाचे याचिकाकर्ते विनोद पाटील देखील आक्रमक झाले आहेत. विनोद पाटील तानाजी सावंत यांच्यावर आक्रमकः मागील सरकारच्या काळात सावंत यांना मंत्री करण्यासाठी हेच मराठा कार्यकर्ते शिष्टमंडळ घेऊन…
-
Vinod Patil | “सावंतांच्या वक्तव्याची तात्काळ दखल घेऊन समज द्यावी, अन्यथा…” ; विनोद पाटलांचा इशारा
मुंबई : तानाजी सावंत यांनी उस्मानाबाद येथील हिंदुत्वगर्जना कार्यक्रमात मराठा आरक्षणाबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. यावरुन मराठा आरक्षणकर्ते आणि विरोधक आक्रमक झाले असून सावंतांवर टीकास्त्र सोडत आहेत. अशातच मराठा आरक्षणाचे याचिकाकर्ते विनोद पाटील देखील आक्रमक झाले आहेत. विनोद पाटील तानाजी सावंत यांच्यावर आक्रमकः मागील सरकारच्या काळात सावंत यांना मंत्री करण्यासाठी हेच मराठा कार्यकर्ते शिष्टमंडळ घेऊन…
-
‘शिवाजी महाराज हे राष्ट्राचे एक प्रेरणा स्त्रोत’ – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी
जळगाव: औरंगाबाद येथे मराठी भाषा दिन व दासनवमीनिमित्त समर्थ साहित्य परिषदेच्या कार्यक्रमात राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagatsingh koshyari) हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी बोलत असतांना राज्यपालांनी समर्थ रामदास स्वामींशिवाय शिवाजी महाराजांना कोण विचारेल, असे खळबळजनक वक्तव्य केले आहे. यावरून त्यांच्यावर चांगलीच टीका करण्यात आली. भगतसिंह कोश्यारी यांनी केलेल्या व्यक्तव्यानंतर आता त्यांनी सारवासारव करण्याचा…
-
VIDEO: ‘…अन्यथा राज्यपालांचे धोतर फेडणार’; विनोद पाटलांचा इशारा
औरंगाबाद: औरंगाबाद येथे मराठी भाषा दिन व दासनवमीनिमित्त समर्थ साहित्य परिषदेच्या कार्यक्रमात राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagatsingh koshyari) हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी बोलत असतांना राज्यपालांनी समर्थ रामदास स्वामींशिवाय शिवाजी महाराजांना कोण विचारेल, असे खळबळजनक वक्तव्य केले आहे. राज्यपालांच्या या वक्तव्यामुळे आता राजकारण चांगलेच तापत आहे. याच पार्श्वभूमीवर या बदफैली राज्यपालांची उचलबांगडी करा,…
-
VIDEO: ‘…अन्यथा राज्यपालांचे धोतर फेडणार’; विनोद पाटलांचा इशारा
औरंगाबाद: औरंगाबाद येथे मराठी भाषा दिन व दासनवमीनिमित्त समर्थ साहित्य परिषदेच्या कार्यक्रमात राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagatsingh koshyari) हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी बोलत असतांना राज्यपालांनी समर्थ रामदास स्वामींशिवाय शिवाजी महाराजांना कोण विचारेल, असे खळबळजनक वक्तव्य केले आहे. राज्यपालांच्या या वक्तव्यामुळे आता राजकारण चांगलेच तापत आहे. याच पार्श्वभूमीवर या बदफैली राज्यपालांची उचलबांगडी करा,…
-
“या बदफैली राज्यपालांची उचलबांगडी करा, अन्यथा धोतर फेडू”, विनोद पाटलांचा इशारा
मुंबई : औरंगाबाद येथे मराठी भाषा दिन व दासनवमीनिमित्त समर्थ साहित्य परिषदेच्या कार्यक्रमात राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagatsingh koshyari) हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी बोलत असतांना राज्यपालांनी समर्थ रामदास स्वामींशिवाय शिवाजी महाराजांना कोण विचारेल, असे खळबळजनक वक्तव्य केले आहे. दरम्यान, राज्यपालांच्या या वक्तव्यामुळे आता नवीन वादाला सुरुवात झाली आहे. याच पार्श्वभूमीवर या बदफैली…
-
“या बदफैली राज्यपालांची उचलबांगडी करा, अन्यथा धोतर फेडू”, विनोद पाटलांचा इशारा
मुंबई : औरंगाबाद येथे मराठी भाषा दिन व दासनवमीनिमित्त समर्थ साहित्य परिषदेच्या कार्यक्रमात राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagatsingh koshyari) हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी बोलत असतांना राज्यपालांनी समर्थ रामदास स्वामींशिवाय शिवाजी महाराजांना कोण विचारेल, असे खळबळजनक वक्तव्य केले आहे. दरम्यान, राज्यपालांच्या या वक्तव्यामुळे आता नवीन वादाला सुरुवात झाली आहे. याच पार्श्वभूमीवर या बदफैली…
-
शैक्षणिक व आर्थिक क्रांती घडवून छत्रपती शिवाजी महाराजांना अपेक्षित शिवजयंती साजरी करू-विनोद पाटील
औरंगाबाद: शिवजयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे नियोजन करण्यासाठी आयोजित जिल्ह्यातील शिवभक्तांच्या उपस्थितीत एक बैठक आयोजित करण्यात आली होती. प्रतिवर्षी प्रमाणे औरंगाबाद जिल्ह्यातील छ्त्रपती शिवरायांच्या सर्व पुतळ्यांवर पुष्पवृष्टी करण्याचे आयोजन करण्यात आले आहे. आपण सर्वजण शैक्षणिक व आर्थिक क्रांती घडवून छत्रपती शिवाजी महाराजांना अपेक्षित असलेली शिवजयंती यंदा साजरी करू. सर्व अठरा पगड जातींना घेऊन ही शिवजयंती साजरी करायची…
-
मराठा आरक्षणप्रश्नी सुप्रीम कोर्टात विनोद पाटील मांडणार ‘हा’ महत्वाचा मुद्दा
मुंबई: मराठा आरक्षणासंदर्भात (Marathi Reservation) १२ जानेवारीला सुप्रीम कोर्टात सुनावणी (hearing in Supreme Court) होणार असून या सुनावणीत मराठा समाजाच्यावतीने विनोद पाटील (Vinod Patil) हे महत्त्वाचा मुद्दा मांडणार आहे. मराठा आरक्षण सुप्रीम कोर्टाने रद्द केल्यानंतर विनोद पाटील यांच्यावतीने पुनर्विचार याचिका (Review Petition) दाखल करण्यात आली होती. या याचिकेसंदर्भात १२ जानेवारी रोजी न्यायमूर्तींच्या दालनात सुनावणी होणार…
-
उच्चवर्णीय समाजातील घटकांना 10% EWS आरक्षण देणे हा भाजपा-मोदी सरकारचा अजेंडा – कॉंग्रेस
मुंबई – मराठा व ओबीसीच्या आरक्षणाची गुंतागुंत ही फडणवीस व मोदी सरकारने वाढवून ठेवली आहे. मराठा आरक्षण व ओबीसींच्या राजकीय आरक्षणास ५० टक्क्यांची अडसर येत असून ती मर्यादा वाढवण्याची मागणी महाविकास आघाडी सरकारने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटून केली होती परंतु त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे. तर दुसरीकडे उच्चवर्णीयातील गरिबांसाठीच्या १० टक्के आरक्षण ५०…