महाराष्ट्र

कोरेगाव भीमा प्रकरण षडयंत्र! सतर्क राहा! ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : कोरेगाव भीमा येथे १ जानेवारीला झालेली दंगल हे एक मोठ हे मोठं षडयंत्र होतं. येणाऱ्या काळात अशाच प्रकारची जातीयवादी परिस्थिती निर्माण केली ...

कर्करोगावर गोमुत्र प्राशन करणे हा उपाय; कोट्यावधी खर्च करून गोशाळा बांधणार : महादेव जानकर

नाशिक : कर्करोगावर गोमुत्र प्राशन करणे हा उत्तम पर्याय आहे. नागरिकांनी गोमुत्र प्यावे असा सल्ला महादेव जाणकरांनी दिला आहे. त्याचबरोबर यासंदर्भात राज्य शासन कोट्यावधींचा ...

शनिवारवाड्यावर सर्व खासगी कार्यक्रमांना बंदी

पुणे –  पुणे शहराचे वैभव व ऐतिहासिक वारसा म्हणून शनिवारवाड्याकडे पाहिले जाते. पुण्यात पर्यटनासाठी येणारे देश-विदेशातील नागरिक आवर्जून शनिवारवाड्याला भेट देतात. शनिवारवाड्यामुळे पुण्याच्या पर्यटनालादेखील ...

रामदास आठवले म्हणजे जनतेला नको असलेले नेते- आनंदराज आंबेडकर

टीम महाराष्ट्र देशा: सध्या रिपब्लिकन नेत्यांना फक्त धड असून त्यांचे डोके भलतेच वापरून घेत आहेत. रामदास आठवले हे समाजाला नको असलेले नेते असल्याची टीका ...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राजकीय दहशतवादी : कॉंग्रेस

औरंगाबाद- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राजकीय दहशतवादी आहेत अशी टीका काँग्रेस प्रवक्ते डॉ. राजू वाघमारे यांनी औरंगाबाद येथे आयोजित एका पत्रकार परिषदेत केली आहे. ...

प्रजासत्ताक दिनी मुंबईत संविधान बचाव सत्याग्रह

मुंबई: शेतकरी नेते आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांच्या संकल्पनेतून येत्या २६ जानेवारी रोजी मुंबईत संविधान बचाव मोर्चा काढण्यात येणार आहे. सर्वपक्षीय ...

सद्भावना रॅलीतील एकतेच्या आवाजामुळे दंगलखोरांच्या कानठळ्या बसतील ; विश्वास नांगरे पाटील

सांगली : कोरेगाव भीमा येथे १ जानेवारीला झालेल्या दंगलीनंतर महाराष्ट्र भर हिंसाचार झाला. दरम्यान सांगली शहरात देखील दगडफेकीच्या घटना घडल्या होत्या. त्यामुळे पहिल्यांदाच जिल्हा ...

प्रकाश आंबेडकर समर्थकांनी उधळली रामदास आठवलेंची सभा

औरंगाबाद : मराठवाडा विद्यापीठाला डॉ बाबासाहेब आंबेडकर नामांतराच्या २४ व्या वर्षा निमित्त आयोजीत कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री व रिपाई अध्यक्ष रामदास आठवले हे प्रमुख पाहुणे ...

प्रकाश आंबेडकरांनी स्टेजवरची नाटक बंद करावीत – आठवले

औरंगाबाद: प्रकाश आंबेडकर यांच्याशिवाय आंबेडकरी ऐक्य शक्य नाही, मात्र त्यांनी स्टेजवरची नाटक बंद करून ऐक्यासाठी प्रत्यक्ष पुढ येण्याची गरज असल्याचा घणाघात केंद्रीय सामाजिक न्याय ...

अनियंत्रित हिंदुत्ववादी संघटनांमुळे भारताचा पाकिस्तान होईल – प्रकाश आंबेडकर

सांगली: देशातील धार्मिकतेला कोणाचाही विरोध नाही. मात्र या धार्मिकतेआधारे अनियंत्रित व अतिरेक करू पाहणा-या हिंदुत्ववादी संघटनांची वाढती ताकद लक्षात घेता या देशातही हाफिज सय्यद ...

📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!