महाराष्ट्र
समृध्दी बाधित शेतकरी करणार इच्छामरणाची मागणी !
नाशिक: सरकार शेतकरी विरोधी भुमिका घेत असून समृध्दी महामार्गाकरीता जबरदस्तीने जमिनी घेतल्या जात आहेत. मात्र यातून बागायती क्षेत्र वगळावे व भूसंपादन कायदा २०१३ची अंमलबजावणी करावी ...
Video- विश्वास नांगरे पाटील खोटे बोलत आहेत – सिद्धार्थ धेंडे
पुणे- कोरेगाव भीमा दंगल प्रकरणात राज्य शासनाने विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांची कोणतीही समिती स्थापन केलेली नाही त्यामुळे या संबंधीचा अहवाल राज्य ...
कोरेगाव भीमा दंगल पोलिसांचे अपयश : रामदास आठवले
पुणे : कोरेगाव भीमा येथे १ जानेवारीला झालेली दंगल हि पूर्वनिजोयित होती. आणि काही प्रमाणत प्रमाणात पोलिसांचे अपयश होते. असा आरोप केंद्रीय सामाजिक न्याय ...
जातीपातीचं राजकारण केलं तर महाराष्ट्राच्या मातीत गाडून टाकू! : उद्धव ठाकरे
मुंबई : सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियम, वरळी येथे झालेल्या बैठकीत आदित्य ठाकरे यांची शिवसेनेच्या नेतेपदी बढती करण्यात आली. विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय महत्वाचा ...
बोंडअळीच्या प्रादुर्भावाने शेवगावात कापूस आवक मंदावली
निवृत्ती नवथर/ शेवगाव : शेवगाव बाजारपेठेत कापसाची आवक मंदावली असून, उत्पन्न नसल्याने शेतकऱ्यांनी दराची पर्वा न करता आहे त्या भावात कपाशीची विक्री केली आहे. ...
राजपथावर अवतरण्यासाठी महाराष्ट्राचा चित्ररथ तयार
नवी दिल्ली : यावर्षी महाराष्ट्राच वैभव छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्यभिषेक सोहळा राजपथावर अवतरणार आहे. महाराष्ट्रासाठी हि अभिमानाची, गर्वाची गोष्ट बाब आहे. यावेळी राजपथावर १४ ...
मिलिंद एकबोटेंना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता
पुणे : कोरेगाव भीमा दंगली प्रकरणी समस्त हिंदू आघाडीचे मिलिंद एकबोटे यांचा अटक पूर्व जामिन पुणे सत्र न्यायालयाने फेटाळला आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश प्रहलाद ...
कोरेगाव-भीमा प्रकरणात पंतप्रधान कार्यालयाचा हस्तक्षेप : प्रकाश आंबेडकर
दिल्ली : कोरेगाव भीमा येथे १ जानेवारीला झालेल्या दंगलीनंतर संभाजी भिडे व मिलींद एकबोटे यांच्या अटकेची मागणी करत प्रकाश आंबेडकर यांनी महाराष्ट बंद ची घोषणा ...
मुंबईत संविधान बचाव रॅलीला परवानगी नाकारली
मुंबई : शेतकरी नेते आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांच्या संकल्पनेतून येत्या २६ जानेवारी रोजी मुंबईत संविधान बचाव रॅली काढण्याच्या निर्णयाला मुंबई ...
मागास जातींचे अस्तित्व धोक्यात ; प्रकाश आंबेडकर
मुंबई: मुंबई मराठी पत्रकार संघाच्या वतीने आयोजित वार्तालापात भारिप नेते प्रकाश आंबेडकर यांनी सरकारला फटकारले. मागास जातींचे अस्तित्व धोक्यात असून सध्याच्या सरकारची ओबीसी गणणेचा ...