Share

कोरेगाव भीमा प्रकरण षडयंत्र! सतर्क राहा! ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Published On: 

मुंबई : कोरेगाव भीमा येथे १ जानेवारीला झालेली दंगल हे एक मोठ हे मोठं षडयंत्र होतं. येणाऱ्या काळात अशाच प्रकारची जातीयवादी परिस्थिती निर्माण केली जाऊ शकते. त्यामुळे सतर्क राहा आसा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज मुंबईत भाजप कार्यकारिणीची बैठकित व्यक्त केले. तसेच अशावेळी सर्वांना तिरंग्याखाली एकत्र आणून, भाजप कार्यकर्त्यांनी लोकांमध्ये सलोखा कायम ठेवण्यासाठी प्रयत्न करावे, असा सल्ला दिला.

मुख्यमंत्री म्हणाले, कोरेगाव भीमा हे फार मोठ षडयंत्र होतं. राज्यात येणाऱ्या काळात जातीयवादी तेढ निर्माण करणाऱ्या परस्थिती उद्भवू शकतात. त्यामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांनी अशा परिस्थितीला तोंड देण्यासाठी तयार राहावे. लोकांमध्ये सलोखा कायम ठेवण्यासाठी प्रयत्न करावे. जातीय तेढ निर्माण झाल्यास भाजप कार्यकर्त्यांनी तिरंगा झेंड्या खाली सर्वाना सोबत आणावं. भाजप आणि सरकारची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न सुरु आहे. कार्यकर्त्यांनी पक्ष बांधणी वर लक्ष द्यावे. लोकांशी जास्तीत जास्त संपर्क ठेवा. निवडणुकीच्या तयारीला लागा. असं मुख्यमंत्री म्हणाले.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!