महाराष्ट्र

‘अटलबिहारी वाजपेयी’ विश्वासार्ह राजकीय नेतृत्वातील शेवटचा दुवा ; प्रकाश आंबेडकर

मुंबई: विश्वासार्ह राजकीय नेतृत्वातील शेवटचा दुवा अटलबिहारी वाजपेयी होते. पक्षाच्या विरोधात मत मांडण्याची त्यांची ताकद होती. आजच्या राजकारणात तसे नेतृत्व दिसत नाही. असे मत ...

राज ठाकरेंचे फटकारे आता घुसखोरी आणि मदरसे यांच्यावर !

टीम महाराष्ट्र देशा: नुकताच केंद्र सरकारने हज यात्रेवरील अनुदान बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. याच मुद्द्याला हात घालत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या ...

काँग्रेस हा सध्या भाजपला पर्याय होऊ शकत नाही ; प्रकाश आंबेडकर

मुंबई: कोरेगाव भीमा येथे १ जानेवारी हिंसाचार उसळला. या हिंसाचाराचे पडसाद राज्यभरात उमटले. भारिपने ३ जानेवारी रोजी महाराष्ट्र बंदची हाक दिली. या महाराष्ट्र बंदमागे ...

शनिवार वाड्यावरील खासगी कार्यक्रम बंदी निर्णयाला महापौरांची स्थगिती

पुणे: शनिवार वाड्यावर होणाऱ्या कार्यक्रमांमुळे परिसरात होणारी वाहतूक कोंडी आणि ऐतिहासिक वास्तूच्या संरक्षणाच कारण देत या पुढे खासगी कार्यक्रमांना बंदी घालण्याचा निर्णय पुणे महापालिका ...

दलिताला प्रत्येक पाच एकर जमीन द्या! ; जिग्नेश मेवानी

हैदराबाद : काही दिवसांपासून चर्चेत असलेले गुजरातमधील आमदार आणि दलित नेते जिग्नेश मेवानी यांनी प्रत्येक दलिताला पाच एकर जमीन देण्याची मागणी केली आहे. काल ...

प्राध्यापकांचा २ फेबुवारीला एकदिवसीय संप

मुंबई : परीक्षा कालावधीमध्ये कनिष्ठ महाविद्यालाचे प्राध्यापक दोन फेबुवारीला एकदिवसीय संपावर जाणार आहेत. त्याचबरोबर बारावीच्या परीक्षांवर बहिष्कार घालण्याचा इशारा प्राध्यापकांनी दिला आहे. मुंबई कनिष्ठ ...

मैदान मारल पवारांच्या पैलवानानं, चर्चा मात्र संभाजी भिडे गुरुजींची!

सांगली : कोरेगाव भीमा हिंसाचारानंतर संपूर्ण राज्यभर चर्चेत असलेले संभाजी भिडे गुरुजी चांगलेच चर्चेत आले. तसेच धार्मिक राजकारणाला वेगळ वळण लागल होत. आत पुन्हा ...

रामदास आठवलेंच्या नेतृत्वात सामाजिक सलोखा रॅलीचे आयोजन

मुंबई: भिमा कोरेगाव येथे आंबेडकरी जनतेवर झालेल्या हल्ल्यानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात सामाजिक सौहार्द अधिक भक्कम करण्यासाठी रिपब्लिकन पक्षातर्फे राज्यभर सामाजिक सलोखा रॅली ...

आता पश्चिम बंगाल मध्ये गुंतवणूक करा, महाराष्ट्राची क्षमता संपली

टीम महाराष्ट्र देशा: आता पश्चिम बंगालमध्ये गुंतवणूक करा महाराष्ट्राची क्षमता संपली आहे. असे आवाहन  ममता बॅनर्जी यांनी बंगाल आंतरराष्ट्रीय उद्योग परिषदेत केले आहे. उद्योगांनी गुंतवणुकीसाठी भारतातील ...

‘संविधान’ बचाव रॅलीला भाजपची ‘तिरंगा’ रॅली देणार उत्तर: रावसाहेब दानवे

मुंबई : कोरेगाव भीमा येथे झालेली दंगल एक मोठ षडयंत्र होत असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. सरकारचा विकास पाहून भाजप आणि सरकारला ...

📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!