महाराष्ट्र
सुलभ वाहतूक व नियोजनाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देणार – मुख्यमंत्री
मुंबई : सुलभ वाहतुकीकरिता वाहतूक नियोजनाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देण्यासाठी इंटिलिजन्स ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीमचा वापर मुंबईत करण्यात येणार आहे. त्यानंतर ही यंत्रणा राज्यभर राबविण्यात ...
पूजा सकटचा मृत्यू संशयास्पद,पोलिसांनी निष्पक्ष तपास करावा : प्रकाश आंबेडकर
पुणे : कोरेगाव भीमा येथील पूजा सकट या मुलीचा मृतदेह रविवारी विहिरीत आढळल्याने परिसरात तणाव निर्माण झाला. १ जानेवारीला येथे दंगल झाली होती. दंगलीच्या ...
कोरेगाव-भीमा दंगलीच्या साक्षीदार तरुणीचा मृतदेह सापडला, आत्महत्या की खून तपास सुरु
पुणे :कोरेगाव भीमा हिंसाचाराची साक्षीदार पूजा सकट या मुलीचा मृतदेह रविवारी विहिरीत आढळल्याने परिसरात तणाव निर्माण झाला. १ जानेवारीला येथे दंगल झाली होती. दंगलीच्या वेळी ...
कोरेगाव-भीमा दंगलीच्या साक्षीदार तरुणीचा मृतदेह सापडला, आत्महत्या की खून तपास सुरु
पुणे :कोरेगाव भीमा हिंसाचाराची साक्षीदार पूजा सकट या मुलीचा मृतदेह रविवारी विहिरीत आढळल्याने परिसरात तणाव निर्माण झाला. १ जानेवारीला येथे दंगल झाली होती. दंगलीच्या वेळी ...
हिंदुत्व टिकून आहे तोवर देशात हुकूमशाही, यादवी कदापि येणार नाही- सुनील देवधर
टीम महाराष्ट्र देशा: देशात जोवर हिंदुत्व टिकून आहे तोवर हुकूमशाही, यादवी कदापि येणार नाही. जे भाजपला सोडून गेले त्यांना जाऊ दे, असे भाजप त्रिपुराचे ...
शिवसेना नेत्याने उधळली शरद पवारांवर स्तुतिसुमने !
टीम महाराष्ट्र देशा : शरद पवार हे सहकार चळवळीचे आधारस्तंभ आहेत, अशा शब्दात शिवसेनेचे खासदार आनंदराव अडसूळ यांनी माजी केंद्रीय कृषीमंत्री आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष ...
मिलिंद एकबोटेंना दुसऱ्या गुन्ह्यातही जामीन , तुरुंगातून बाहेर येण्याचा मार्ग मोकळा
टीम महाराष्ट देशा- कोरेगाव भीमा येथे झालेल्या जाळपोळ आणि तोडफोड प्रकरणात समस्त हिंदू आघाडीचे कार्याध्यक्ष मिलिंद एकबोटे यांना अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. एम. मेनजोगे ...
मुंडे – गडकरी मनोमिलन ; साडे चार हजार कोटींच्या राष्ट्रीय महामार्गाचे गडकरींच्या हस्ते भूमिपूजन
टीम महाराष्ट्र देशा : भाजप मध्ये एकेकाळी संघर्ष होता मुंडे आणि गडकरी गटात. दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे आणि नितीन गडकरी यांच्यातील हा संघर्ष अनेकवेळा ...
मोदी सरकार घालवा, साहित्यिक, विचारवंतांचा एल्गार
टीम महाराष्ट्र देशा- मोदी सरकारच्या विरोधात पुन्हा एकदा साहित्यिक, विचारवंतांनी आपला आवाज बुलंद केला आहे. धर्मनिरपेक्ष भारत टिकून राहावा, भारतीय संविधान आणि त्यातील मूल्यांना ...
राज्य हागणदारी मुक्त झाले ; मुख्यमंत्र्यांचा दावा
टीम महाराष्ट्र देशा : महाराष्ट्राने हागणदारी मुक्तचा मोठा टप्पा पार केला आहे. यासाठी ४ हजार ५०० कोटी रुपये खर्च करण्यात आला. महाराष्ट्रात २०१२मध्ये ५० ...