महाराष्ट्र
पंतगरावांचा गड राखण्याची जबाबदारी विश्वजित कदमांवर ; कॉंग्रेसने जाहीर केली उमेदवारी
टीम महाराष्ट्र देशा : सांगली जिल्ह्यातील पलूस-कडेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि राज्याचे माजी मंत्री डॉ. पतंगराव कदम यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी पोटनिवडणूक जाहीर ...
राजकीय अंतर्गत मतभेदामुळे ‘चान्नी’ गावचा विकास खोळंबला
विठ्ठल येणकर, पातुर/चान्नी : तालुक्यातील मुख्य आणि उत्पनाच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या ‘चान्नी’ गावचा विकास खोळंबला आहे. गावातील अंतर्गत राजकीय मतभेदामुळे विकासकामांना केराची टोपली ...
संभाजी भिडेंना अटक करा ; रामदास आठवले काढणार मोर्चा
टीम महाराष्ट्र देशा : कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणी संभाजी भिडेंना अटक करण्याची मागणी घेऊन सत्तेत सहभागी असणारे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले हे ...
उच्चशिक्षित मुलांना नोकरी नाही म्हणून जन्मदात्या पित्याची आत्महत्या
टीम महाराष्ट्र देशा : देशातील बेरोजगारीच्या संकटाने डोक वर काढलं आहे. एक मुलगा डीएड आहे तर दुसरा एमएस्सीचे शिक्षण घेत आहे, एवढे शिक्षण घेऊनही ...
भिडे- एकबोटेंना वाचविण्यासाठीच भाजपाने स्वयंघोषित समिती स्थापन केली : संभाजी ब्रिगेड
पुणे : कोरेगाव भिमा प्रकरणातील मुख्य आरोपी मनोहर भिडे व मिलिंद एकबोटे यांना वाचविण्यासाठी भाजपाने स्वयंघोषित समिती स्थापन केली असल्याचा आरोप संभाजी ब्रिगेडने केला ...
आता केवळ एक ते दोन जणच बाहेर शौचाला जातात हे आमचं यश – पंकजा मुंडे
टीम महाराष्ट्र देशा : राज्य सरकारने हागणदारीमुक्त महाराष्ट्र झाल्याची घोषणा केली. मात्र प्रत्यक्षात परिस्थिती वेगळीच असल्याची टीका या घोषणेवर करण्यात आली. पण, ”हागणदारीमुक्त महाराष्ट्र ...
यूजीसीकडून २४ बनावट विद्यापीठांची नावे जाहीर; महाराष्ट्रातील ‘या’ विद्यापीठाचा समावेश
नवी दिल्ली: विद्यापीठ अनुदान आयोग (यूजीसीने) बनावट विद्यापीठांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये २४ बनावट विद्यापीठांची नावं असून दिल्लीतील ८ विद्यापीठ आहेत. यामध्ये राजा ...
Let’s talk – मुख्यमंत्र्यांचा महाराष्ट्र खरंच हगणदारीमुक्त झाला आहे? यावर व्यक्त होणारी तरुणाई
टीम महाराष्ट्र देशा – ‘स्वच्छ महाराष्ट्र’ अभियानांतर्गत राज्यात गेल्या तीन-साडेतीन वर्षांत तब्बल ६० लाख शौचालये बांधण्यात आली असून आता संपूर्ण राज्य हागणदारीमुक्त झाल्याचा दावा मुख्यमंत्री ...
कोरेगाव भीमा हिंसाचार : विश्वास नांगरे पाटील, सुएझ हक आणि रश्मी शुक्ला यांची चौकशी करा
पुणे : कोरेगाव भीमा येथे झालेला हिंसाचार हा माओवादी विचारांच्या संघटना,खोटा इतिहास पसरवून जातीय तेढ निर्माण करणाऱ्या फुटीरतावादी गट याचा पूर्वनियोजित कट होता,यात आंबेडकरी ...
‘प्रकाश आंबेडकर यांना संघाची कावीळ झाली आहे’
पुणे : कोरेगाव भीमा येथील पूजा सकट या मुलीचा मृतदेह रविवारी विहिरीत आढळून आल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. आता पूजाच्या मृत्युवरून राजकारण सुरु झालं ...