महाराष्ट्र
सावधान ! महाराष्ट्रासह 8 राज्यांमध्ये दहशतवादी हल्ल्याची भीती
टीम महाराष्ट्र देशा : महाराष्ट्रासह देशातल्या 8 राज्यांमध्ये दहशतवादी हल्ल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. कर्नाटकच्या पोलीस महासंचालकांनी या संभाव्य हल्ल्याचं पत्र लिहून याबाबत ...
जुळून येती रेशीमगाठी : मुख्यमंत्री आणि अमृता वहिनी यांच्या लग्नाची गोष्ट
कल्याणी कमलाकर नागोरे/प्रतिनिधी : पुरुष कितीही कणखर दिसत असला तरी, मनाच्या एका कोपऱ्यात तो एक प्रेमळ बाप, मुलगा, भाऊ, पती, असतोच. मग तो एखादा ...
स्वराज्य रक्षक संभाजी राजे मालिका पूर्ण करणारच – डॉ.अमोल कोल्हे
टीम महाराष्ट्र देशा : झी मराठी या वाहिनीवर सुरु असलेल्या स्वराज्य रक्षक संभाजी राजे ही मालिका सध्या प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. आणि या ...
काकडेंचा कॉंग्रेस प्रवेश मात्र आयात उमेदवारावर पृथ्वीराजबाबांचं मौन
टीम महाराष्ट्र देशा : पुण्याच्या लोकसभेच्या जागेच्या मुद्द्यावरून कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये बरीच रस्सीखेच पहायला मिळत होती. राष्ट्रवादीने पुण्याची जागा कॉंग्रेसला सोडली असली तरी पुण्यातील ...
जगातील टॉप टेन प्रदूषित शहरांपैकी ७ शहर भारतातील ; गुरूग्राम पहिल्या स्थानावर
टीम महाराष्ट्र देशा : जगातील टॉप टेन प्रदूषित शहरांपैकी तब्बल ७ शहर हि भारतातील असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. २०१८ मधील सर्वाधिक प्रदूषित ...
‘एल्गार परिषदेच्या आयोजकांवर गुन्हे दाखल करणाऱ्या पोलीस आयुक्तांना निलंबित केलं असतं’
पुणे : पुण्यात झालेल्या एल्गार परिषेदच्या आयोजनामध्ये नक्षलवाद्यांचा सहभाग असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात येत असताना आता राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी थेट पोलिसांनाच ...
बळीराज्यासाठी खुशखबर ! यंदा दुष्काळ नाही…
टीम महाराष्ट्र देशा : सध्या महाराष्ट्रावर दुष्काळाचं सावट असल्याने राज्यातील तमाम शेतकरी बांधव चिंतेत आहे. गेल्यावर्षीच्या कमी पर्जन्यमानामुळे यंदा राज्य दुष्काळाचा सामना करत आहे. ...
५५७ ग्रामपंचायतींसाठी २४ मार्च रोजी मतदान, सरपंचपदांच्या 82 रिक्त जागांसाठीही मतदान
मुंबई : राज्यातील विविध 24 जिल्ह्यांमधील 557 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक; तसेच 82 ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाच्या रिक्त जागासांठी 24 मार्च2019 रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी संबंधित ठिकाणी ...
आपल्या देशात व्यंगचित्रकारला किंमतच नाही – राज ठाकरे
टीम महाराष्ट्र देशा : “आपल्या देशात व्यंगचित्रकारला किंमतच नाही. जेव्हा आरके लक्ष्मण गेले तेव्हा मोजून शंभर लोकही त्यांचे अंत्यंदर्शन घेण्यासाठी आले नव्हते,” अशी खंत ...
मराठी पाऊल पडते पुढे …राष्ट्रीय जल पुरस्कारात महाराष्ट्र सर्वोत्कृष्ट राज्य
मुंबई : राज्यातील जलयुक्त शिवार अभियानमध्ये झालेल्या कामांची दखल राष्ट्रीय पातळीवरून घेण्यात आली आहे. ‘जलयुक्त’सारख्या जलसंधारण क्षेत्रातील उत्कृष्ट कामाबद्दल केंद्रीय जलसंधारण मंत्रालयाच्या राष्ट्रीय जल ...