महाराष्ट्र

माओवाद्यांनी दिला 19 मे रोजी गडचिरोली जिल्हा बंदचा इशारा

टीम महाराष्ट्र देशा- नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यात महाराष्ट्र दिनाला गालगोट लागले आहे. आज माओवाद्यांनी सी-६० कमांडो जवानांच्या ताफ्यावर आयईडी स्फोटकांद्वारे हल्ला करण्यात आला होता. यानंतर ...

देवेंद्रा अजब तुझे सरकार ; प्रचार दौऱ्यात महाराष्ट्र पिंजून काढतां अन् दुष्काळाची माहिती फोनवरून घेता

टीम महाराष्ट्र देशा : राज्यात दुष्काळाची परिस्थिती असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस फोनवरून दुष्काळाची माहिती घेत आहेत. यामुद्यावरून राष्ट्रवादी कॉंग्रेसने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा ...

महाराष्ट्रात १९७२ पेक्षा गंभीर दुष्काळी परिस्थिती,पवारांनी लिहले मुख्यमंत्र्यांना पत्र

टीम महाराष्ट्र देशा- महाराष्ट्र सध्या दुष्काळात होरपळत आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी एक पत्र मुख्यमंत्र्यांना लिहिले आहे. या पत्रात शेतकऱ्यांचे प्रश्न, ...

महाराष्ट्रात १९७२ पेक्षा गंभीर दुष्काळी परिस्थिती,पवारांनी लिहले मुख्यमंत्र्यांना पत्र

टीम महाराष्ट्र देशा- महाराष्ट्र सध्या दुष्काळात होरपळत आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी एक पत्र मुख्यमंत्र्यांना लिहिले आहे. या पत्रात शेतकऱ्यांचे प्रश्न, ...

महाराष्ट्रात मान्सून यंदा ३ दिवस लांबणीवर

टीम महाराष्ट्र देशा : स्कायमेट या हवामान खात्याची माहिती देणाऱ्या संस्थेनुसार यंदा केरळमध्ये मान्सूनचे आगमन ३ दिवस उशिरा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे महाराष्ट्रातही मान्सून ...

लोणीकारांनी वापरली कृषी पर्यवेक्षकाला तोंड काळंं करण्याची भाषा

टीम महाराष्ट्र देशा : पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी दुष्काळ दौऱ्यावर असतांना कृषी पर्यवेक्षकाला तोंड काळंं करण्याची अर्वाच्च भाषा वापरली आहे. ये तोंड काळंं करायला ...

भाजप सत्तेत आलं तरी १३ दिवसात सरकार पडेल : शरद पवार

टीम महाराष्ट्र देशा :  राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी येत्या काळात महायुतीचे सरकार आले तर १३ दिवसात सरकार पडेल असे भाकीत केले आहे. एबीपी ...

…तर मराठवाड्यात दुष्काळी परिस्थिती उद्भवली नसती : रामदास आठवले

तुळजापूर : पंचवीस वर्षापूर्वी राज्यात नदीजोड संकल्पना अस्तित्वात आणली असती तर राज्यात मराठवाड्यात दुष्काळी  परिस्थिती उद्भवली नसती असे सांगुन राज्यातील इरेगेशन वाढविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र ...

दुष्काळासाठी राज्य सरकारने केलेचं काय ?

टीम महाराष्ट्र देशा :  सरकारने दुष्काळासाठी कामं केली मग महाराष्ट्रातील 29 हजार गावं का दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करावी लागली? असा सवाल मनसे अध्यक्ष राज ...

दुष्काळासाठी राज्य सरकारने केलेचं काय ?

टीम महाराष्ट्र देशा :  सरकारने दुष्काळासाठी कामं केली मग महाराष्ट्रातील 29 हजार गावं का दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करावी लागली? असा सवाल मनसे अध्यक्ष राज ...

📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!