मनसे

आमचं सरकार पाडण्यासाठी भाजपची कारस्थानं सुरु आहेत- संजय राऊत

औरंगाबाद : देशात असलेल्या वाढत्या महागाईविरोधात औरंगाबादमध्ये शिवसेनेकडून आक्रोश मोर्चा काढण्यात आला आहे. या मोर्चाेचे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी नेतृत्व केले आहे. ‘आमचंच ...

लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः मात्र कोरडे पाषाण; शिवसेनेविरोधात मनसेची बॅनर बाजी

औरंगाबाद : केंद्र सरकारचे चुकीचे धोरण व वाढत्या महागाई विरोधात शिवसेनेच्या वतीने आज औरंगाबादेत आक्रोश मोर्चा काढण्यात आला. शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांच्या ...

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपासंदर्भात अनिल परबांनी घेतली शरद पवारांची भेट

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यातल्या एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन सुरु आहे. हे आंदोलन अधिकच चिघळत असल्याचे दिसत आहे. एकीकडे राज्यसरकारने एसटी कर्मचाऱ्यांचे निलंबन केले ...

‘भाजप लढण्यासाठी कधीच स्वत:चं हत्यार वापरत नाही, त्यांच्याकडे…’

औरंगाबाद : महागाईविरोधात औरंगाबादमध्ये शिवसेनेकडून आक्रोश मोर्चा काढला जाणार आहे. या मोर्चाला मनसेनं विरोध केल्याच्या मुद्द्यावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपावर निशाणा साधत ...

‘भाजप लढण्यासाठी कधीच स्वत:चं हत्यार वापरत नाही, त्यांच्याकडे…’

औरंगाबाद : महागाईविरोधात औरंगाबादमध्ये शिवसेनेकडून आक्रोश मोर्चा काढला जाणार आहे. या मोर्चाला मनसेनं विरोध केल्याच्या मुद्द्यावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपावर निशाणा साधत ...

एस. टी. कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करावा- राज ठाकरे

मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावरुन राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापल्याचं पाहायला मिळत आहे. मुंबईतील आझाद मैदानात गेल्या चार दिवसांपासून एसटी कर्मचारी ठाण मांडून बसले ...

‘एसटी कर्मचाऱ्यांसाठी एक दिवसाचं विशेष अधिवेशन बोलवा, प्रश्न मार्गी लावा’

मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांनी संपावर आहेत. राज्यात गेल्या 14 दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांनी राज्य सरकारमध्ये विलिनीकरणाच्या मागणीसाठी राज्यभरातील एसटी बस सेवा ...

‘एसटी कर्मचाऱ्यांसाठी एक दिवसाचं विशेष अधिवेशन बोलवा, प्रश्न मार्गी लावा’

मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांनी संपावर आहेत. राज्यात गेल्या 14 दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांनी राज्य सरकारमध्ये विलिनीकरणाच्या मागणीसाठी राज्यभरातील एसटी बस सेवा ...

अनिल देशमुखांना कोर्टाचा दिलासा नाहीच; ईडीची कोठडी 15 नोहेंबरपर्यंत कायम

मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांचा कोठडीतील मुक्काम आणखी तीन दिवसाने वाढला आहे. त्यांना 15 नोव्हेंबरपर्यंत ईडीची कोठडी सुनावण्यात आली ...

अनिल देशमुखांना कोर्टाचा दिलासा नाहीच; ईडीची कोठडी 15 नोहेंबरपर्यंत कायम

मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांचा कोठडीतील मुक्काम आणखी तीन दिवसाने वाढला आहे. त्यांना 15 नोव्हेंबरपर्यंत ईडीची कोठडी सुनावण्यात आली ...

📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!