नरेंद्र मोदी

रेणुका चौधरींची तुलना शूर्पणखेशी; मोदींच्या फिरकीनंतर कॉंग्रेसचा संताप

नवी दिल्ली : राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणाला राज्यसभेत काल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उत्तर दिलं. त्यावेळी मोदींनी आधार कार्ड संकल्पनेचं श्रेय तत्कालीन गृहमंत्री लालकृष्ण ...

एक दिवस सगळ्यांनाच पकोडे तळण्याची वेळ येईल : संजय राऊत

नवी दिल्ली : . काश्मीरमध्ये रोज जवान हुतात्मा होत आहेत. आणि आपण इथं पकोड्याबाबत बोलत आहोत. ही बाब गंभीरपणे न घेतल्यास एक दिवस सगळ्यांनाच दिल्लीत ...

मोदी सरकार हे नेम चेंजर नसून एम चेंजर- नरेंद्र मोदी

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणावरील आभारदर्शक ठराव आज (बुधवार) लोकसभेत मांडला. राष्ट्रपतींच्या अभिभाषणाला सन्मान देण्यासाठी भाजपने ...

तर काश्मीरचा एक हिस्सा पाकिस्तानकडे गेलाच नसता- नरेंद्र मोदी

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणावरील आभारदर्शक ठराव आज (बुधवार) लोकसभेत मांडला. दरम्यान विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी केली. ...

…तर शरद पवार पंतप्रधान झाले असते

टीम महाराष्ट्र देशा: शरद पवार जेव्हा नाही -नाही म्हणतात तेव्हा त्यांच्या मनात बरेच काही असते असे सांगत शरद पवार यांनी जर त्यांनी काँग्रेस सोडली ...

पाकिस्तानसोबत एकदा आरपार लढाई झालीच पाहिजे – रामदास आठवले

टीम महाराष्ट्र देशा : ‘मला वाटतं पाकिस्तानसोबत एकदा आरपार लढाई झाली पाहिजे. आम्ही मैत्री करण्यास इच्छुक आहोत. पण एकदा पाकिस्तानला धडा शिकवलाच पाहिजे’ अस ...

‘जुमलेबाजी बंद करो! च्या घोषणेतही मोदींचे दीड तास भाषण

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणावरील आभारदर्शक ठराव आज (बुधवार) लोकसभेत मांडला. दरम्यान विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी ...

घराणेशाही करणाऱ्यांनी लोकशाहीबद्दल बोलू नये- नरेंद्र मोदी

नवी दिल्ली: देशाची फाळणी हे काँग्रेसचेच पाप असून विभाजन हे काँग्रेसच्या रक्तातच असल्याची टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत केली. नरेंद्र मोदींचे भाषण सुरु ...

मोदी सरकार फक्त आश्वासनांचं गाजर वाटतंय – अण्णा हजारे

टीम महाराष्ट्र देशा: मोदी सरकार फक्त आश्वासनांचं गाजर वाटतंय. भ्रष्टाचार संपवण्याची भाषा करून प्रत्यक्षात मात्र भ्रष्टाचाऱ्यांना पाठिशी घातलं जातय. हे सरकार शेतकऱ्यांची फसवणूक करतंय. ...

नरेंद्र मोदींनी ‘२०१४’ मध्ये दिलेली आश्वासने फोल आणि कुचकामी; प्रकाश राज

टीम महाराष्ट्र देशा: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१४ मध्ये दिलेले आश्वासन पूर्ण न केल्यामुळे विरोधक मोदींवर टीका करत असतात. आता पुन्हा अभिनेते प्रकाश राज ...

📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!