Share

मोदी सरकार फक्त आश्वासनांचं गाजर वाटतंय – अण्णा हजारे

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा: मोदी सरकार फक्त आश्वासनांचं गाजर वाटतंय. भ्रष्टाचार संपवण्याची भाषा करून प्रत्यक्षात मात्र भ्रष्टाचाऱ्यांना पाठिशी घातलं जातय. हे सरकार शेतकऱ्यांची फसवणूक करतंय. भ्रष्टाचाराच्या विरोधात आणलेला लोकपाल कायदा कमकुवत आहे. आता याविरोधात 23 मार्चपासून दिल्लीत आमरण उपोषण करणार असल्याच जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी जाहीर केलंय.

दिल्लीतील पंजाबी बाग परिसरातील कार्यालयाचे उदघाटन अण्णा हजारे यांनी केल असून अण्णा हजारे यांनी पुन्हा एकदा सरकार आणि भ्रष्टाचार याविरोधात एल्गार पुकारलाय.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!