ठाकरे सरकार

‘असंख्य शिवभक्तांसोबत सिंधुदुर्ग किल्ल्यावर जाणारच, ठाकरे सरकारमध्ये हिम्मत असेल तर मला थांबवून दाखवावं’

सिंधुदुर्ग : महाराष्ट्रासह जगभरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गौरवशाली इतिहासाला नमन केलं जातं. छत्रपती शिवाजी महाराज यांची तारखेनुसारची जयंती ही १९ फेब्रुवारी रोजी साजरी ...

ठाकरे सरकारच्या राज्यात महिला खरचं सुरक्षित आहेत का ?

पुणे, श्रुती मुंगीकर : ‘महिला अत्याचार’ ही समाजाला भेडसावत असलेली सर्वात भीषण समस्या सध्या आणखी फोफावत चालली आहे. दररोज थरकाप उडवणाऱ्या महिला अत्याचारांच्या घटनांचे ...

राज्यपालांसोबत शीतयुद्ध नाही, तर खुलं वॉर सुरु आहे – संजय राऊत

मुंबई : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी विरुद्ध ठाकरे सरकार हा वाद आणखी गडद होताना दिसत आहे. राज्यपाल विरुद्ध महाराष्ट्र सरकार हा वाद पहिल्या दिवसापासून सुरु ...

‘भंडारा दुर्घटनेत FIR का नाही, सरकार कोणाला वाचवतंय?’ – फडणवीसांची टीका

मुंबई : भंडारा दुर्घटनेप्रकरणी आघाडी सरकार अत्यंत असंवेदनशील आहे. याप्रकरणी एफआयआर दाखल न करून सरकार कोणाला वाचवण्याचा प्रयत्न करतंय? असा आरोप विधानसभेचे विरोधी पक्षनेते ...

विविध पक्षांच्या कार्यक्रमांना परवानगी मिळते मग शिवजयंतीवर निर्बंध का ? – देवेंद्र फडणवीस

मुंबई : महाराष्ट्रासह देशभरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गौरवशाली इतिहासाला नमन केलं जातं. छत्रपती शिवाजी महाराज यांची तारखेनुसारची जयंती ही १९ फेब्रुवारी रोजी साजरी ...

काँग्रेसचा रोड शो…ना मास्क, ना सोशल डिस्टंसिंग; मग फक्त शिवजयंतीवर निर्बंध का ?

मुंबई : महाराष्ट्रासह देशभरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गौरवशाली इतिहासाला नमन केलं जातं. छत्रपती शिवाजी महाराज यांची तारखेनुसारची जयंती ही १९ फेब्रुवारी रोजी साजरी ...

‘मी राज्यपालांचा लाडका मंत्री आहे’

सोलापूर : राज्यपाल विरुद्ध ठाकरे सरकार हा वाद आणखी गडद होताना दिसत आहे. काल राज्यपालांच्या हवाई प्रवासाला मुख्यमंत्री कार्यालयाने परवानगीच दिली नव्हती. राज्यपाल भगतसिंग ...

‘पेंग्विन पहायला १६ फेब्रुवारी पासून याचचं हं, पण खबरदार जर शिवजयंतीला जमलात तर..’

मुंबई : महाराष्ट्रासह देशभरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गौरवशाली इतिहासाला नमन केलं जातं. छत्रपती शिवाजी महाराज यांची तारखेनुसारची जयंती ही १९ फेब्रुवारी रोजी साजरी ...

आता जनताच या तिन्ही पक्षांची घमेंड उतरवेल; अशिष शेलारांची ठाकरे सरकारवर टीका

मुंबई:- राज्यपाल विरुद्ध ठाकरे सरकार हा वाद आणखी गडद होताना दिसत आहे. आता तर राज्यपालांच्या हवाई प्रवासाला मुख्यमंत्री कार्यालयाने परवानगीच दिली नसल्याचं समोर आलं ...

‘ठाकरे सरकार अशा द्वेषपूर्ण उटपटांग निर्णयासाठी कायम लक्षात राहील’

मुंबई:- राज्यपाल विरुद्ध ठाकरे सरकार हा वाद आणखी गडद होताना दिसत आहे. आता तर राज्यपालांच्या हवाई प्रवासाला मुख्यमंत्री कार्यालयाने परवानगीच दिली नसल्याचं समोर आलं ...

📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!