🕒 1 min read
कोल्हापूर : अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीच्या वतीने २५ तारखेच्या पुकारलेल्या भारत बंदमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटना सामील असून राज्यातील शेतकऱ्यांनी केंद्र सरकारने शेतकरी कायदा संमत केल्याच्या विरोधात कडकडीत बंद पाळावा, तसेच तहसील,जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करावीत असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केले आहे.
पहा व्हिडिओ :
https://www.facebook.com/MahaDeshaa/videos/3622532557778021/
महत्वाच्या बातम्या :
- संत्र्याचा कॅलिफोर्निया पिकविणाऱ्यांना वाचावा, कोणी केली ही मागणी
- संग्राम जगताप यांचा भाजपला धक्का; स्थायी समिती सभापती पदाचा भाजपचा उमेदवारच राष्ट्रवादीत
- रुग्णसेवेसाठी बोलावता, सुरक्षेची हमी तर द्या… अभाविपच्या विद्यार्थ्यांचा वैद्यकीय अधीक्षकांना घेराव
- वाशीममध्ये जनावरांच्या आरोग्यावरही आले संकट, जिल्हा परिषद अध्यक्षांनी केले हे आवाहन
- रुग्णसंख्या बघता अरोग्यसेवा वाढण्याची गरज, मनसेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
