🕒 1 min read
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड पुकारल्यानंतर पक्षातील अनेक आमदारांनी त्यांना पाठिंबा दिला होता. त्यानंतर यातील काही आमदारांवर करवाई करण्याची मागणी शिवसेनेने केली होती.
याच पार्श्वभूमीवर दोन्ही गटांकडून न्यायालयात याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. यातील शिवसेनेने केलेल्या याचिकेवर आज सुनावणी होणार होती. मात्र सर्वोच्च न्यायालयाने ही सुनावणी घेण्यास नकार दिला आहे. त्यामुळे सुनावणी पुर्ण होईपर्यंत आमदारांचं निलंबन होणार नसल्याने या आमदारांना मोठा दिलासा मिळाला आहे. तर ॲड. राजसाहेब पाटील यांनी या संदर्भात अधिक माहिती दिली आहे.
महत्वाच्या बातम्या:
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
