नांदेड : आजपासून किनवट येथे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने खरेदी केंद्रावर नाव नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना तसेच पहिल्यांना एसएमएस आलेल्या शेतकऱ्यांची तूर खरेदीस प्रांरभ झाला आहे. सरकारी खरेदी केंद्रावर आता ५ हजार ते ८५० ते ५ हजार ९०० रुपये प्रतिक्विंटल दराने खरेदी सुरू झाली आहे.
दरम्यान दीड हजार शेतकऱ्यांनी कृउबाकडे नोंदणी केली आहे. खुल्या बाजारपेठेमध्ये ५ हजार ९०० रुपयांचा भाव आहे. तर नाफेड ६ हजार रुपये प्रति क्विंटलचा भाव देत आहे. शंभर रुपयांचा भावाचा फरक आहे. विक्री पोटी चाळणी, मायचर, हमाली, वाहतूक खर्च भार सोसावा लागणार आहे.
शेतकरी आता सरकारी भाव शंभर रुपये जास्त आहे. परंतू विक्रीसाठी आलेला माल व्हेअर हाऊसला जमा केल्याशिवाय चुकारा मिळत नाही. त्यामुळे शेतकरी नाफेडपेक्षा खासगी व्यापाऱ्याकडे विक्री करणे पसंत करत आहेत.
महत्वाच्या बातम्या
- ग्रामीण भागातील सामान्य महिलेचा प्रश्न केंद्र सरकारला कळत नाही का ? – जयंत पाटील
- #Budget2021 : मध्यमवर्गीय,बेरोजगार तरुणांच्या अपेक्षा बजेटमधून पूर्ण होणार का?
- #Budget2021 : यंदाच्या अर्थसंकल्पात गरिबांसह शेतकऱ्यांना प्राधान्य राहण्याची शक्यता
- #Budget2021 : शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांच्या हिताचं बजेट असावं : संजय राऊत
- अहमदनगर जिल्हा बँक निवडणूक; पारनेर तालुक्यातील दिग्गजांमध्ये होणार लढत
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

