पुणे: लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात दिलेला शब्द अखेर खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी आज खरा ठरवला. अमोल कोल्हे आज बैलगाडा शर्यतीत घोडीवर स्वार झाल्याचे पाहायला मिळाले. पुणे जिल्ह्यातील निमगाव दावडी येथील घाटात बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. यावर आता शिवाजीराव आढळराव पाटील यांनी प्रतिक्रिया देत अमोल कोल्हेंवर टीका केली आहे.
शिवाजीराव आढळराव पाटील यांनी अमोल कोल्हेंवर टीका करताना म्हणाले, ११ तारखेला लांडेवाडी येथील बैलगाडा शर्यतीला आमंत्रित केले होते, मात्र अमोल कोल्हे १६ तारखेला आले. घोडी पुढे पाळायला पाहिजे असते मात्र हे घोडीवर बसल्यावर घोडी मागून पळाली, अशी टीका आढळराव पाटील यांनी केली आहे.
महत्वाच्या बातम्या:
शाकिब अली ऑक्शनमध्ये अनसोल्ड राहिल्यानंतर पत्नीचे टीकाकारांना सडेतोड उत्तर
“…तर होय! आम्ही भ्रष्टाचार केला”; खासदार उदयनराजेंचा शिवेंद्रराजेंवर जोरदार पलटवार
भाजपचे माजी नगरसेवक रवींद्र इथापे यांनी घेतली शरद पवारांची भेट
टी २० मालिका सुरु होण्याआधी भारतीय संघाचा मस्ती करतानाच व्हिडीओ व्हायरल
अजित डोवाल यांच्या घरात घुसखोरीचा प्रयत्न! आरोपी म्हणाला, “शरीरात एक चिप आहे, मी रिमोटवरून…”
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

