Share

…यामुळे अमरावती दंगलीत राज्यातील इंटलिजन्स अपयशी ठरलं- संजय राऊत

Published On: 

मुंबई: मंत्री यशोमती ठाकूर (Minister Yashomati Thakur) यांनी राज्यातील इंटलिजन्स अपयशी ठरलं होतं. त्यामुळे अमरावतीमध्ये मोर्चा कसा निघाला (Amravati Violence) हे माहिती नाही, असं म्हटलं होत.आता यावरच संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

राज्य सरकारनं अमरावतीमधील परिस्थिती आटोक्यात आणली. आज अमरावती शांतता नांदत आहे. भाजप कशासाठी आंदोलन करतंय त्यांना पुन्हा अमरावती पेटवायची आहे का? कशा करता आंदोलन करताय, जे काही होईल ते कायद्यानं होईल. महागाईवर भाजप आंदोलन करतंय का? चीन लडाखमध्ये घुसलंय म्हणून आंदोलन करतय का? इंटेलिजन्स गाझीपूर बॉर्डरवर फेल होतं. अरुणाचल प्रदेशात इंटेलिजलन्स फेल होतं. माणसं आहेत चुका होतात. अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली आहे.

तसेच भाजपला परत दंगल करायची आहे का? भाजप आंदोलन कशासाठी करत आहे. देशातील महागाई की चीनने लडाखमध्ये घुसखोरी केली त्याबाबत भाजप आंदोलन करत आहे? असा सवालही करत अमरावती शांत झाली असताना कोणीही येऊन उगाचच काड्या करण्याचं काम करू नये, असंही ते म्हणाले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!