Share

बिहार निवडणुकीवर राऊतांची प्रतिक्रिया, बादशाह तो वक्त होता है….. इन्सान तो युं ही गुरूर करता है!

Published On: 

पटना :  बिहारमधील विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे . कोरोना पार्श्ववभूमीनंतर ही पहिली निवडणूक असून, संपूर्ण देशाचे लक्ष या  निवडणुकीकडे लागले आहे. दरम्यान, बिहारमधील चालू असलेल्या या  निवडणुकीच्या निकालावर राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया देखील येण्यास सुरुवात झाली आहे.

संजय राऊतांनी देखील बिहार निवडणूकीवर ट्विट केले आहे, बिहार निवडणुकीवर संजय राऊत यांची पहिली प्रतिक्रिया, बादशाह तो वक्त होता है….. इन्सान तो युं ही गुरूर करता है! या नंतर तेज प्रताप यादव यांनी देखील ट्विट करत, तेजस्वी भवः बिहार! असे म्हणत तेजस्वी यादव  हेच ही निवडणूक जिंकणार असल्याचा विश्वास दाखवला आहे.

या निवडणूकीमध्ये तेजस्वी यादव यांचा प्रभाव दिसून येत आहे. मतदानोत्तर एक्झिट पोल्सच्या आकडेवारीनुसार बिहारमध्ये महागठबंधनचा  विजय होऊन तेजस्वी यादव मुख्यमंत्रिपदी विराजमान होतील, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. आता प्रत्यक्ष निकाल जाहीर झाल्यानंतर हा अंदाज कितपत खरा ठरणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!