Share

नोटबंदीच्या निर्णयामुळेच अर्थव्यवस्था खिळखिळी झाली – राहुल गांधी

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा :- मोदी सरकारने ८ नोव्हेंबर २०१६ रोजी नोटबंदीचा निर्णय घेऊन १ हजार आणि ५०० च्या चलनी नोटा बंद केल्या. या निर्णयाला तीन वर्षे पूर्ण झाली.या पार्श्वभूमीवर कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे.

ते म्हणाले,नोटबंदीचा निर्णय हा दहशतवादी हल्लाच होता त्यामुळे देशाची अर्थव्यवस्था खिळखिळी झाली, तर अनेकांना त्यांचा जीव गमावावा लागला असं राहुल गांधी यांनी ट्विट करत म्हटलं आहे.

नोटबंदीच्या निर्णयामुळे अनेकांना जीव गमवावा लागला. अनेक लहानसहान उद्योग ठप्प झाले आहेत. या निर्णयामुळे लाखो नागरिकांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली असेही राहुल गांधी यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. या क्रूर हल्ल्यामागे ज्या कोणी व्यक्ती असतील त्यांना कठोरातली कठोर शिक्षा व्हायला हवी अशीही मागणी राहुल गांधी यांनी केली.

महत्वाच्या बातम्या 

https://twitter.com/Maha_Desha/status/1192696922630344705?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1192699902867853312?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1192700133210615808?s=20

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!