Share

Pruthviraj Chauhan | काँग्रेस सोडून जाणाऱ्या आमदारांवर पृथ्वीराज चव्हाण उघडपणेच बोलले

Published On: 

मुंबई : जी 23 गटातील जेष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी उघडपणे नाराजगी व्यक्त केली आहे. गुलामनबी आझाद यांनी काँग्रेसचा राजीनामा दिला आहे. यावरूनच पृथ्वीराज चव्हाण यांनी काँग्रेस पक्ष हा मुघल सल्तनत आहे का?, असा सवाल केला आहे.

पृथ्वीराज चव्हाण यांची प्रतिक्रीयाः

गांधी परिवाराने तुम्हाला पदं दिली, तुम्ही खुश झाले पाहिजें काँग्रेस पक्ष वैयक्तिक मालकीचा नाही, हा लोकशाही मार्गे चालणारा पक्ष आहे, त्याची एक घटना आहे, हा पक्ष घटनेप्रमाणे चालला पाहिजे, मागील 24 वर्षात लोकशाही पद्धतीच्या निवडणुका झाल्या नाहीत याचा कुठेतरी गांभीर्याने विचार करायला हवा, अशी प्रतिक्रिया पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली आहे.

विधानपरिषद निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार चंद्रकांत खंडारे यांना मतदान न करता पैसे घेऊन भाजप उमेदवाराला मतदान करणाऱ्या सात आमदारांवर कारवाई होत नसेल तर काय बोलणार? असा धक्कादायक आरोप चव्हाण यांनी केला आहे.

काँग्रेस पक्ष वाचवण्यासाठी लोकशाही पद्धतः

दरम्यान, स्वतः राहुल गांधी कुठल्या कुटुंबातील आहेत? असा सवाल करत पक्षात मनाने निर्णय घेत आहात, एका कुटुंबातील जास्त पक्षात नको, काँग्रेस पक्षाला वाचवायचं असेल तर लोकशाही पद्धतीने सगळी पदं भरली पाहिजे, असं पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्याः

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!