Share

‘जनआशीर्वाद यात्रेला लोक आशीर्वाद नाही तर शिव्याशाप देत आहेत’-जयंत पाटील

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: देशभरात इंधनदरवाढ, महागाई विरोधात संताप व्यक्त केला जात आहे. विरोधी पक्षाकडून याविरोधात सतत केंद्राला वेठीस धरले जात आहे. यावरूनच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा जलसंपादन मंत्री जयंत पाटील यांनी भाजपवर निशाना साधला आहे.

देशभरात महागाई, इंधनवाढ याविरोधात जनता तीव्र संताप व्यक्त करत आहे. तर दुसरीकडे भाजप नेते जनआशीर्वाद यात्रा काढत आहेत. मात्र जनआशीर्वाद यात्रेला लोक आशीर्वाद नाही तर शिव्याशाप देत आहेत. अशी टीका करत त्यांनी ही यात्रा केवळ पंतप्रधान मोदींच्या आशीर्वादामुळे भाजपचे नेते काढत असल्याची टीका त्यांनी भाजप नेत्यांवर केली आहे.

दरम्यान केंद्र सरकारने नुकतीच गॅस सिलिंडरच्या दरात २५ रुपयांची वाढ केली आहे. सततची पेट्रोल,डीझेल , खाद्यतेल यांच्या दारात वाढ होत असल्याने केंद्र सरकारच्या निषेधार्थ राष्ट्रवादीकडून आंदोलनदेखील करण्यात आले आहे. आता त्याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे नेते मंत्री जयंत पाटील यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!