Share

‘काँग्रेसच ओबीसी समाजाच्या मागण्या पूर्ण करू शकतो’; नाना पटोलेंचा विश्वास

Published On: 

ठाणे: सध्या राज्यात तसेच देशात निवडणुकांचे वातावरण बघायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर ओबीसी आरक्षणाचा मुद्दा देखील चांगलाच चर्चेत आहे. स्थानिक स्वराज्य निवडणुकांमध्ये ओबीसी समाजाला राजकीय आरक्षणाचा निर्णय आज सर्वोच्च न्यायालयात होणार आहे. दरम्यान ठाण्यात कॉंग्रेस प्रदेशाध्ययक नाना पटोले यांनी ओबीसी समाजाच्या मागण्या कॉंग्रेसच पूर्ण करू शकतो असा विश्वास व्यक्त केला आहे.

ओबीसी समाज आणि आरक्षणबद्दल आम्ही जनजागृती करत आहे. लोकसंख्येच्या आधारावर आम्हला आरक्षण मिळाले पाहिजे, असं पटोले म्हणाले. तसेच आपल्यात जागरूकता नाही, त्याचा फायदा भाजप आणि मोदी सरकारने घेतला, असा टोला देखील पटोले यांनी लगावला आहे. ओबीसी समाजाने एकजुटीने एकत्र येऊन उभे राहिले पाहिजे, असंही नाना पटोले यावेळी म्हणाले.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!