Share

‘कांदा निर्यात बंदी उठलीच पाहिजे’; वडनेरच्या शेतकऱ्यांचा सरकारच्या निर्णयाची होळी करून जाहीर निषेध

Published On: 

मुंबई : केंद्र सरकारने कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या कांद्याच्या निर्यातीवर जी बंदी घातली आहे त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असून शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसला आहे. त्यामुळे केंद्र सरकारने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा द्यावा.

आधीच शेतकरी कोरोनाच्या संकटात सापडलेला असल्याने केंद्र सरकारने पुन्हा शेतकऱ्यांना संकटात टाकू नये. तसेच कांद्यावरील निर्यात बंदी लवकरात लवकर मागे घ्यावी. अशी मागणी राज्याचे माजी राज्य कृषिमंत्री सदाभाऊ खोत यांनी केली आहे.

तसेच आज वडनेर येथे सरकारच्या निरायला निषेध म्हणून ‘कांदा निर्यात बंदी उठलीच पाहिजे’, ‘शेतकरी विरोधी सरकारचा निषेध असो’  अशी घोषणाबाजी करत सरकारच्या कांदा निर्यात बंदीच्या आदेशाची होळी केली.

पहा व्हिडिओ :

https://www.facebook.com/MahaDeshaa/videos/362908764743359/

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!