Share

‘राज्यसरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसी आरक्षण गेलं’ – देवेंद्र फडणवीस

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: सुप्रीम कोर्टात (Supreme Court) ओबीसी राजकीय आरक्षणासंदर्भातील (OBC Political Reservation) अंतरिम अहवाल फेटाळण्यात आला आहे. राज्यातील स्थानिक स्वराज संस्थांमध्ये आता ओबीसी आरक्षणाच्या जागा आता राखीव खुल्या करुन निवडणुका घ्याव्यात, असे आदेश सुप्रीम कोर्टानं दिले आहेत. या मुद्द्यावरून आता महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका होताना दिसत आहे.

या मुद्द्यावरून विरोधी पक्षनेते तसेच राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आघाडी सरकारवर जोरदार टीका केली आहे. देवेंद्र फडणवीस म्हणाले, या सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसी आरक्षण गेलं आहे. तसेच या सारकारमधल्या काही लोकांचा दबाव आहे ज्यांच्यामुळे ओबीसी आरक्षण मिळाले नाही, असा आरोप देखील फडणवीस यांनी केला आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!