Share

मध्यम वर्गीयांचा अपेक्षाभंग; आरबीआयकडून पतधोरण जाहीर !

Published On: 

मुंबई : आज रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून पत धोरण जाहीर करण्यात आले आहे. मात्र यामध्ये यावेळी आरबीआयने व्याजदरांमध्ये कोणतेही बदल केले नाहीत. त्यामुळे अर्थसंकल्पानंतर व्याजदरमध्ये बदल होण्याची अपेक्षा करत असलेल्या मध्यम वर्गाच्या अपेक्षाभंग झाला आहे.

यावेळी रेपो रेट ४ टक्के आणि ३.३५ टक्के कायम ठेवण्यात आला असून सध्या आरबीआयचा लक्ष राजकोषीय तूट भरून काढण्यावर आहे. तर बजेट सादर केल्यानंतर आरबीआय आणि प्रथमच पतधोरण जाहीर केले आहे.

यावेळी गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी २०२१-२२ मध्ये विकास दर दहा टक्क्यांपेक्षा अधिक राहील असं सांगितलं. त्यामुळे सर्वसामान्यांच्या आपेक्षा आता पुढील काळात तरी सामान्यांना दिलासा मिळणार का ? असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!