Share

राज्य सरकारकडून मराठा समाजाने अपेक्षा ठेवू नये- निलेश राणे

Published On: 

मुंबई : भाजप नेते निलेश राणे (Nilesh Rane) यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्य सरकारवर निशाणा साधत टीकास्त्रांचा वर्षाव केला. तसेच राज्य सरकारकडून मराठा समाजाने अपेक्षा ठेवू नये, असेही राणे म्हणाले आहेत.

यासंदर्भात निलेश राणे यांनी ट्विट केले असून ट्विटमध्ये ते म्हणाले आहेत की,‘१५ मार्चपर्यंत मराठा समाजाच्या सगळ्या मागण्या पूर्ण करू असं ठाकरे सरकारचे ज्येष्ठ मंत्री एकनाथ शिंदे यांनी आझाद मैदानावर सांगितले आणि आंदोलन मागे घ्यायला भाग पाडले. ‘

दरम्यान, त्यापैकी एकही मागणी पूर्ण झाली नसून हे सरकार किती बंडलबाज आहे. त्यामुळे राज्य सरकारकडून मराठा समाजाने अपेक्षा ठेवू नये, असे निलेश राणे म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!