🕒 1 min read
नागपूर : या निर्णयाचा मी स्वागत करतो आणि महाराष्ट्रातल्या चार-पाच जिल्ह्यात ओबीसी समाज या आरक्षणापासून बाहेर ठेवल्या गेला आहे. गडचिरोली असेल किंवा नंदुरबार धुळे पालघर याही जिल्ह्यामध्ये ओबीसीला 27 टक्के आरक्षण मिळावं अशी आमची मागणी आहे.
ज्या पद्धतीने श्रेयाची लढाई सुरू झाली आहे. बांठिया आयोग च्या आधारावरच हा निर्णय दिलेला आहे. यामुळे महाविकासाआघाडीने ओबीसी आरक्षणासाठी प्रयत्न केला. त्याचं हे यश आहे. ज्या लोकांनी देशात ओबीसी आरक्षण राहूच नये आणि आरक्षण पद्धत संपवावी अशी भूमिका घेणारे लोक त्याचं श्रेय घेताय तो त्यांचा प्रश्न आहे, असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या:
- Riteish Deshmukh | वडील मुख्यमंत्री असताना मी सेक्स कॉमेडीमध्ये काम केलं- रितेश देशमुख
- IND vs WI : पहिल्या एकदिवसीय सामन्यावर पावसाचे सावट, खेळाडूंना ‘असा’ करावा लागला सराव; पाहा VIDEO!
- Nitesh Rane : “राज्यावर धर्मांतर विरोधी कायदा आणण्याची वेळ…”, नितेश राणेंचे सूचक ट्वीट
- Eknath Shinde VS Uddhav Thackeray | एकनाथ शिंदेंचा डोळा 188 नेत्यांवर, उद्धव ठाकरेंची संपूर्ण शिवसेना हायजॅक करण्याची तयारी
- County Cricket : चेतेश्वर पुजाराच्या द्विशतकावर इंग्लंड फिदा, केलं भव्य स्वागत; पाहा VIDEO!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
