🕒 1 min read
सिंधुदुर्ग : मुंबई पोलिसांनी १० मार्च ते ८ एप्रिलच्या कालावधीमध्ये जमावबंदीचे आदेश दिले आहेत. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार फक्त हिंदूंच्या सणांवरचा निर्बंध घालत आहे असा आरोप अनेक भाजप नेत्यांकडून केला जात आहे.
याच पार्श्वभूमीवर भाजप आमदार नितेश राणे यांनी देखील याच मुद्द्यावरून सरकारवर निशाणा साधला आहे. महाविकास आघाडीचे सरकार हे हिंदू विरोधी सरकार आहे. असा आरोप त्यांनी यावेळी केला.
महत्वाच्या बातम्या –
“…असल्या भेकड धमक्यांना भाजप भीक घालत नाही”; भातखळकरांचा राष्ट्रवादीला इशारा
ऋषी कपूरच्या ‘ओम शांती ओम’ या हिट गाण्यावर रणबीर,आलिया, आमिर,करीनाने केला भट्टचा डान्स
“अहो गिरीश बापट, बंद करा हे नाटक”- प्रशांत जगताप
नोकरच्या सांत्वनासाठी जॅकी श्रॉफने थेट गाठलं गाव, मोठ्या मनाचा माणूस!
IPL 2022: आरसीबीचे चाहते मॅक्सवेलच्या परतीसाठी आतूर ; वसीम जाफरने मीम शेअर करत घेतली फिरकी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
