Kolhapur

उद्धव ठाकरेंचा दसऱ्यादिवशीच शिमगा, शेतकऱ्यांविषयी एकही शब्द काढला नाही- चंद्रकांत पाटील

कोल्हापूर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शिवसेनेच्या दसरा मेळाव्याच्या भाषणातून भाजपवर टीका करण्याची एक संधी सोडली नाही. त्यांच्या टीकेला उत्तर देताना भाजपचा कोणता नेता मागे ...

केंद्र सरकारच्या शेतकऱ्यांसाठी च्या योजना घराघरात पोहचवणार – समरजितसिंह घाटगे 

कागल  – शेती व्यवसाय आणि शेतकरी हा देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे.केंद्र शासनाच्या कृषी विभागांतर्गत शेतकऱ्यासाठी उपयुक्त अनेक योजना आहेत,त्या शेतकऱ्यांच्या पर्यंत शाहू ग्रुपच्या माध्यमातून ...

आरक्षणासाठी संभाजीराजेंचा पुन्हा एल्गार, २५ ऑक्टोबरपासून राज्यभर दौरा

कोल्हापूर : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन खासदार संभाजीराजे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. मराठा आरक्षणाच्या संदर्भात राज्य सरकारने दिलेली आश्वासने पाळली गेली नाहीत. त्यामुळे आता ...

आरक्षणासाठी संभाजीराजेंचा पुन्हा एल्गार, २५ ऑक्टोबरपासून राज्यभर दौरा

कोल्हापूर : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन खासदार संभाजीराजे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. मराठा आरक्षणाच्या संदर्भात राज्य सरकारने दिलेली आश्वासने पाळली गेली नाहीत. त्यामुळे आता ...

‘त्या दिवशी गाडीत केंद्रीय मंत्र्यांचा मुलगा असता तर त्यालाही ठेचून मारलं असतं’

कोल्हापूर : उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरीमध्ये झालेल्या हिंसाचारा विरोधात महाराष्ट्रातील सत्ताधारी महाविकास आघाडीने महाराष्ट्र बंद पुकारला आहे. या बंदवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ...

गुळ व्यापारी आणि शेकऱ्यांच्या वादावर सतेज पाटील यांचे वक्तव्य; म्हणाले…

कोल्हापूर : कोल्हापूरमध्ये आज(९ ऑक्टो.)माध्यमांशी संवाद साधतांना राज्याचे गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी ‘सर्व शेतकरी माझ्याकडे येऊन गेलेले आहेत, मी व्यापाऱ्यांना सांगितलेलं आहे की तोडगा ...

गुळ व्यापारी आणि शेकऱ्यांच्या वादावर सतेज पाटील यांचे वक्तव्य; म्हणाले…

कोल्हापूर : कोल्हापूरमध्ये आज(९ ऑक्टो.)माध्यमांशी संवाद साधतांना राज्याचे गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी ‘सर्व शेतकरी माझ्याकडे येऊन गेलेले आहेत, मी व्यापाऱ्यांना सांगितलेलं आहे की तोडगा ...

वसुली आली की या सरकारचा ‘ससा’ होतो आणि शेतकऱ्यांना मदत म्हटली की, ‘कासव’ !

मुंबई – विदर्भ आणि मराठवाड्यात अतिवृष्टी आणि पुराने बाधित शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या मदतीच्या मुद्द्यावरून विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस चांगलेच आक्रमक झाले आहेत. या सरकारमध्ये चाललेय ...

‘राज्य सरकारने शेतकऱ्यांना फसवले, आता गंभीर परिणामांना सामोरे जा’, राजू शेट्टींचा इशारा

कोल्हापूर : राज्यात जुलै २०२१ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे राज्यात विविध जिल्ह्यात पूरपरिस्थिती उद्भवली होती. यात शेतपिकांच्या नुकसानाकरिता बाधितांना आर्थिक मदत म्हणून एकूण ३६५ कोटी ...

‘माझ्या खासदारकी बाबत काही जण चर्चा करीत आहेत पण आमदारकी जिंकल्याशिवाय मी कुठेही जाणार नाही’

कागल  – राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे आदर्श कागल उभारण्याचे स्वप्न स्व. विक्रमसिंहराजे घाटगे यांनी पाहिले होते. माझाही तोच प्रयत्न आहे. कागलच्या कुरुक्षेत्रात आपणास ...

📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!